Page 4 of प्रणब मुखर्जी News

देशात सहिष्णुता आणि मतांतर मान्य करणे यांचा ऱ्हास सुरू झाला आहे काय, याबाबत त्यांनी काळजी व्यक्त केली.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलेला शांततामय सहअस्तित्वाचा संदेश सदासर्वकाळ लागू आहे

इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यात सध्या सुरू असलेल्या हिॆसाचाराबाबत भारत व्यथित आहे

भारताच्या इस्रायलबरोबरच्या मैत्रीच्या वाढत्या संबंधांविरोधात मंगळवारी निदर्शने केली.

विभिन्नता, बहुविधता, बंधुभाव ही देशाची वैशिष्टय़े आहेत.

देशाची विविधता, सहिष्णुता आणि विभिन्नता या मूलभूत मूल्यांना धक्का लागू देणार नाही

संसद हा चर्चेचा मंच राहण्याऐवजी संघर्षांचा आखाडा बनला आहे, त्यावर उपाय म्हणून लोकशाही संस्थांमध्ये आतूनच सुधारणा घडून आल्या पाहिजेत, असे…

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात माजी कृषिमंत्री व खासदार शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना…
सत्य, संवाद व अहिंसा या संकल्पना रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी जगाला दिल्या व तोच जागतिक समुदायापुढे असलेल्या दहशतवादाच्या…

राष्ट्रपतिपदावरच्या व्यक्तीने पक्षीय राजकारणात पडू नये, त्या स्वरूपाची वक्तव्ये करू नयेत असा संकेत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी राष्ट्रपती आणि २००८-०९ मध्ये अर्थमंत्री असंलेल्या…

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर व शेतीमालासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून कृषी क्षेत्राचा विकास साधण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी…