नेहरूंचा शांततामय सहजीवनाचा संदेश आजच्या स्थितीतही योग्यच- प्रणब मुखर्जी

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलेला शांततामय सहअस्तित्वाचा संदेश सदासर्वकाळ लागू आहे

संसदेचा आखाडा झाला!

संसद हा चर्चेचा मंच राहण्याऐवजी संघर्षांचा आखाडा बनला आहे, त्यावर उपाय म्हणून लोकशाही संस्थांमध्ये आतूनच सुधारणा घडून आल्या पाहिजेत, असे…

राष्ट्रपती मुलाला ‘डॉक्टरेट’ देणार!

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात माजी कृषिमंत्री व खासदार शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना…

‘दहशतवादावर सत्य, संवाद, अहिंसा हेच उत्तर’

सत्य, संवाद व अहिंसा या संकल्पना रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी जगाला दिल्या व तोच जागतिक समुदायापुढे असलेल्या दहशतवादाच्या…

पक्षप्रवक्ते प्रणबदा!

राष्ट्रपतिपदावरच्या व्यक्तीने पक्षीय राजकारणात पडू नये, त्या स्वरूपाची वक्तव्ये करू नयेत असा संकेत आहे.

प्रणव मुखर्जींमुळे काँग्रेसचा पराभव – चिदंबरम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी राष्ट्रपती आणि २००८-०९ मध्ये अर्थमंत्री असंलेल्या…

कृषी बाजारपेठेत क्रांती घडवण्याची गरज

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर व शेतीमालासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून कृषी क्षेत्राचा विकास साधण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी…

संबंधित बातम्या