स्थानकांवरील स्टॉल्सवरील खाद्यपदार्थासाठी वापण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर पुन्हा बंदी घालण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला देण्याची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी अमान्य केली.
मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीचे प्रतिकूल परिणाम मुंबई, ठाण्याच्या बाजारपेठेत नव्याने जाणवू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांदा-बटाटय़ाच्या दरांत अचानक वाढ…
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असताना एकीकडे नेत्यांकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या विशेषत: धान्याच्या भाववाढीने नागरिकांचे…