Page 9 of पंतप्रधान News

पंतप्रधानपदापेक्षा पक्ष वाढविण्यात जास्त रस – राहुल गांधी

मी पंतप्रधान होणार का, हा सद्यस्थितीत चुकीचा प्रश्न असल्याचे मत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांविषयी फेरविचार करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन

रेल्वे अर्थसंकल्पात दुर्लक्ष झालेल्या महाराष्ट्रातील प्रकल्पांना मार्गी लावण्याच्या मुद्दय़ावर रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल तसेच रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे आश्वासन पंतप्रधान…

ब्रिटनचे पंतप्रधान आज मुंबईत

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन दुसऱ्यांदा भारतभेटीवर येत असून सोमवारी सकाळी त्यांचे मुंबईत आगमन होत आहे. आपल्या तीन दिवसांच्या भारतभेटी दरम्यान…

मोदी पंतप्रधानपदासाठी नव्हे; गृहमंत्रीपदासाठी लायक: गोविंदाचार्य

नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्यापेक्षा ए. के. ऍंटनी आणि दिग्विजयसिंह यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे…

डिझेल दरवाढीविरोधात मच्छिमारांचे पंतप्रधानांना साकडे

डिझेलच्या दुहेरी दरप्रणालीची झळ राज्यातील १८ लाख मच्छिमारांना बसली असून त्यांच्या १०,३३० बोटी डिझेल दरवाढीने बंद पडल्या असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज…

नरेंद्र मोदींपेक्षा सुषमा स्वराज पंतप्रधान पदासाठी सुयोग्य – शिवसेना

सुषमा स्वराज याच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पंतप्रधानपदासाठीच्या योग्य उमेदवार असल्याचे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी हे १०० टक्के धर्मनिरपेक्ष! : राम जेठमलानी

भाजपने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा. लोकांच्याही पक्षाकडून तीच अपेक्षा असल्याचे राम जेठमलानी यांनी म्हटले आहे.

२०२० पर्यंत भारत वैज्ञानिक महासत्ता

कल्पकतेला चालना देणारे, संशोधन संस्था स्थापनेवर भर देणारे आणि महिलांना वैज्ञानिक होण्यासाठी उत्तेजन देणारे भारताचे वैज्ञानिक धोरण पंतप्रधान डॉ. मनमोहन…

पंतप्रधानांचा पाक दौरा इतक्यात नाहीच

भारताच्या दृष्टीने कळीच्या ठरणाऱ्या मुद्दय़ावर पाकिस्तानकडून जोपर्यंत कोणताही ठाम प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत भारतीय पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग पाकिस्तानचा दौरा करणार…

पाणी नियामक आयोग स्थापन करावा पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांची मागणी

राज्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्यावर राजकीय निर्णय घेणेही अवघड झाले आहे. भविष्यातही पाण्यावरूनच मोठे वाद होण्याची शक्यता…

पाणी नियामक आयोग स्थापन करावा पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांची मागणी

राज्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्यावर राजकीय निर्णय घेणेही अवघड झाले आहे. भविष्यातही पाण्यावरूनच मोठे वाद होण्याची शक्यता…