Associate Sponsors
SBI

नियम डावलून काम करणार नाही! चव्हाणांचा पवारांवर प्रतिहल्ला

केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून ‘लकव्या’चा वार केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचा प्रतिवार झेलण्याची वेळ त्यांच्यावर…

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलबद्दल गणेशोत्सवानंतर निर्णय -मुख्यमंत्री

वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल्स आणि त्यांच्या अन्य मागण्यांप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन गणेशोत्सवानंतर निर्णय घेण्यात येईल,

गणेशोत्सव काळात पोलिसांना सहकार्य करा

गणेशोत्सव काळात समाजकंटक हे समाजात अस्थिरता माजविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जनतेने पोलिसांना सहकार्य करावे व संयम बाळगावा, असे आवाहन…

सिंचन प्रकल्पांवरील बंदी उठवण्यासाठी मंत्र्यांची राज्यपालांपुढे लोटांगणाची तयारी

सिंचन घोटाळ्यात पुरते पोळल्यानंतरही राज्यकर्त्यांचा सिंचन प्रकल्प उभारण्याचा हव्यास कायम आहे.

महाराष्ट्राला सहकार्य करा

सध्याची बिकट आर्थिक वातावरण लक्षात घेऊन राज्यातील सहकारी बँका, लघू व मध्यम उद्योग तसेच पायाभूत सेवा क्षेत्र यांना सहकार्य करावे

गुणवत्ताच देशाला तारू शकते – मुख्यमंत्री

प्रगत व पुरोगामी महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीतही देशात अग्रस्थानी येण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून, प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

थेट परदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावात महाराष्ट्राचा अग्रक्रम – मुख्यमंत्री

देशात थेट परदेशी गुंतवणुकीचे जे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, त्यामध्ये सर्वाधिक प्रस्ताव महाराष्ट्रातील असून, विशाल प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्र…

अर्थघागर धोक्यात

जागतिक पातळीवरील मंदी, डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण, सीरियावर हल्ला करण्याची अमेरिकेची तयारी या सर्वाचा फटका महाराष्ट्रालाही मोठय़ा…

‘दाभोळकरांच्या मारेकऱयांना पकडण्यात अपयशी’, मुख्यमंत्र्यांची कबुली

डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला पाच दिवस उलटले, तरी पुणे पोलीस त्यांच्या मारेकऱयांचा शोध घेऊ शकलेले नाहीत.

औरंगाबादमध्ये हज हाऊस व वंदेमातरम सभागृहासाठी सरकारची जमीन – मुख्यमंत्री

औरंगाबाद शहरात हज हाऊस व वंदेमातरम सभागृह सभागृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याबाबतच शासन निर्णय…

‘आर्थिक मंदी सर्वात मोठे आव्हान’

राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान आहे. मात्र आज राज्यासमोर सर्वात महत्वाचे आव्हान आहे ते आर्थिक क्षेत्रातील मंदीचे.

संबंधित बातम्या