राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान आहे. पुढील काळात राज्याचे अग्रस्थान कायम ठेवण्यासाठी कोरडवाहू शेती शाश्वत करणे, राज्याला पाणीटंचाई…
राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयात सध्या धूळ, घाण, चिखल व कचऱ्याचे साम्राज्य असून त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दीड महिन्यापासून…
मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांची आणि शेतक-यांच्या विकासासाठी राबवलेल्या ठोस निर्णयाची माहिती पोचवावी, असे आवाहन काँगेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या, शनिवारी दिवसभर अतिवृष्टीग्रस्त विदर्भाच्या दौऱ्यावर येत असून वाशीम जिल्ह्य़ातील कारंजा आणि चंद्रपूरमधील…
पंढरपूर, देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्यशासनाकडून भरभक्कम निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांचा आठवड्याच्या अखेरिस दौरा करून पुढील सोमवारी मदतीसंदर्भात विधीमंडळात घोषणा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी…