Associate Sponsors
SBI

राज्याला पाणीटंचाई मुक्त करू – मुख्यमंत्री

राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान आहे. पुढील काळात राज्याचे अग्रस्थान कायम ठेवण्यासाठी कोरडवाहू शेती शाश्वत करणे, राज्याला पाणीटंचाई…

मुख्यमंत्र्यांना नजरेसमोर हवे समुद्राचे विहंगम दृश्य !

मंत्रालयाचा ‘कॉर्पोरेट ऑफिस’ मध्ये ‘मेकओव्हर’ करायला निघालेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आता समुद्र नजरेसमोर हवा आहे.

मुख्यमंत्र्यांशी बोलणं म्हणजे एकटय़ानेच बॅडमिंटन खेळण्यासारखे – राज ठाकरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणं म्हणजे एकटय़ानेच बॅडमिंटन खेळण्यासारखे आहे.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय सोडले?

राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयात सध्या धूळ, घाण, चिखल व कचऱ्याचे साम्राज्य असून त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दीड महिन्यापासून…

पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा

प्रकल्पाची निविदा प्रक्रिया संपल्यानंतरही जागेचा ताबा, पर्यावरण परवानगी अशा नानाविध अडचणींमुळे मुंबईतील दुसरी मेट्रो रेल्वे,

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांसाठी कृती आराखडा करा -मुख्यमंत्री

नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील अडचणी सर्व संबंधितांशी चर्चा करून दूर केल्या जातील आणि त्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक बोलाविण्यात येईल

अतिवृष्टीग्रस्तांना १९३४ कोटी!

राज्यात प्रादेशिकवादाला कधीच थारा दिलेला नाही, त्यामुळे कोणत्याही भागात आपत्ती कोसळली तर संपूर्ण राज्य मदतीला धावते, हीच महाराष्ट्राची परंपरा आणि…

पृथ्वीराज चव्हाणांच्या कारभाराची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवा-आनंदराव पाटील

मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांची आणि शेतक-यांच्या विकासासाठी राबवलेल्या ठोस निर्णयाची माहिती पोचवावी, असे आवाहन काँगेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी…

अतिवृष्टीग्रस्त विदर्भात आज मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या, शनिवारी दिवसभर अतिवृष्टीग्रस्त विदर्भाच्या दौऱ्यावर येत असून वाशीम जिल्ह्य़ातील कारंजा आणि चंद्रपूरमधील…

पंढरपूर, देहू, आळंदीसाठी भरीव निधी – मुख्यमंत्री

पंढरपूर, देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्यशासनाकडून भरभक्कम निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा मुख्यमंत्री दौरा करणार

विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांचा आठवड्याच्या अखेरिस दौरा करून पुढील सोमवारी मदतीसंदर्भात विधीमंडळात घोषणा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी…

विठ्ठलाच्या कृपेमुळेच राज्यात यंदा चांगला पाऊस – मुख्यमंत्री

गेल्यावर्षी राज्यात दुष्काळाची स्थिती होती, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची ताकद देण्याची मागणी विठ्ठलाकडे केली होती.

संबंधित बातम्या