Associate Sponsors
SBI

लाखो वारकरी चंद्रभागेच्या तीरी

पंढरीत सर्वत्र ज्ञानोबा माउली तुकारामचा गजर चालू असून आषाढी एकादशीदिनी राज्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे हस्ते शुक्रवारी महापूजा होत असून त्यांच्या…

असमान निधी वाटपातील कोंडी अखेर फुटली

सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी आमदारांनाही अडीच ते तीन कोटींचा विकासनिधी दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर विरोधकांनी बुधवारी दुपारनंतर…

नक्षलग्रस्त भागात स्वतंत्र विकास प्राधिकरण-मुख्यमंत्री

राज्यातील नक्षलप्रभावित भागाच्या सर्वागीण विकासासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत केली.गडचिरोली जिल्हय़ाकरिता जिल्हा…

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक या अधिवेशनातही मूहूर्त नाहीच?

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकातील तरतुदींना विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. भारतीय दंड विधानातील तरतुदींनुसार गुन्हे नोंदविता येत असतील, तर वेगळ्या…

राज्यातील जनमत काँग्रेसला अनुकूल!

राज्यातील जनमत हे काँग्रेसच्या बाजूने असल्याचे सांगली महापालिका आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले.…

जादूटोणाविरोधी विधेयक येत्या अधिवेशनात संमत करू- मुख्यमंत्री

जादूटोणाविरोधी विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संमत करू, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…

सात नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे भवितव्य टांगणीला!

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा व बारामतीसह राज्यात सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा केली…

मलकापूरची निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी संवेदनशील बनणार

मलकापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थक नेत्यांविरुद्ध विलासराव पाटील-उंडाळकर व बाळासाहेब पाटील या उभय आमदारांच्या कार्यकर्त्यांनी दंड…

पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू – ठाकरे

दिग्रस विधानसभा मतदारसंघातील काही गावांमध्ये अलीकडेच झालेल्या संततधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या अतिवृष्टीग्रस्त भागाचा…

चिमुरडी मुले अन् मुख्यमंत्र्यांचा अवघड तास

नवा वर्ग, नवे मित्र, नव्या बाई अशा उत्सुकतेने शाळेत पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांची शाळा सुरू झाली ती मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मानव विकास…

महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी शासनाने कंबर कसली- पृथ्वीराज चव्हाण

नियोजन आयोगाने साखळी बंधाऱ्यांसाठी देऊ केलेल्या ५०० कोटींच्या निधीतून राज्यात ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल, तसेच साखळी बंधाऱ्यासाठी…

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली परतीच्या चर्चेला पूर्णविराम!

सुशीलकुमार शिंदे यांचे गृह खाते जाणार, शिंदे हे राज्यात परतणार किंवा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात जाणार, अशा गेले अनेक…

संबंधित बातम्या