Associate Sponsors
SBI

शेकडो इमारतींचा जीव टांगणीला!

‘कॅम्पाकोला’नंतर ‘ओसी’चा मुद्दा ऐरणीवर मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे साडेपाच हजार इमारतींकडे भोगवटा प्रमाणपत्र (ओ.सी.) नसल्याची नगरविकास खाते सांभाळणारे मुख्यमंत्री…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न संपलेला नाही- पृथ्वीराज चव्हाण

कर्नाटकातील बेळगावचा महाराष्ट्रात समावेश करण्याबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न संपलेला नाही, तसेच दोन्ही राज्यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन केले पाहिजे,…

काँग्रेसमध्ये विधि विद्यापीठाच्या ‘पळवापळवी’ची स्पर्धा!

बंगळुरूच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या विधि विद्यापीठाच्या पळवापळवीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांमधील प्रांतवाद उफाळून आला. मंत्र्यांमधील ही खडाजंगी इतकी…

‘म्हाडा’च्या इमारतींना ३ एफएसआय

मुंबईतील ‘म्हाडा’च्या ५६ वसाहतींमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या धोरणावरून सुरू असलेला घोळ आता अखेर संपला असून या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तीन चटई…

अवैध बांधकामांवर मुख्यमंत्र्यांचा ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ चा उतारा

अवैध बांधकामांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी परवडणारी घरे बांधण्याचे धोरण सरकार आखत असून समूह विकास योजनेतून घरांची निर्मिती करण्याचा सरकारचा विचार…

‘गृहमंत्र्यांविरोधातील गुन्हा मागे घेण्याची विनंती करणार’

बेळगावमध्ये केलेल्या भाषणाबद्दल राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधात बेळगावमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्य़ाबद्दल सर्व विरोधी सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त…

डॉ. आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करणार -चव्हाण

नव्या पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याची आणि विचारांची महिती व्हावी यासाठी त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात येत आहे. ज्या व्यक्ती…

शरद पवार – पृथ्वीराज चव्हाण चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली बेताल वक्तव्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच महागात पडली असून, त्यातून बाहेर पडण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू…

आधार कार्ड नसले तरी सवलती मिळणार-मुख्यमंत्री

आधार क्रमांक किंवा कार्ड नसले तरी कोणत्याही योजनेच्या लाभापासून किंवा सवलतींपासून कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज…

‘दादा’आणि ‘बाबां’कडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना फटका!

‘पिण्यासाठी उजव्या-डाव्या कालव्यात पाणी सोडा’, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची अजित पवार यांनी अत्यंत असभ्य भाषेत केलेली संभावना तर दुसरीकडे…

सा. रे. पाटील यांच्या उमेदवारीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

सन २०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातील तरुणाईला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेत राहुल गांधी यांनी देशव्यापी दौऱ्याला सुरुवात केली असताना शिरोळ…

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री

भीषण दुष्काळामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. शासनाने चारा छावण्या, रोजगार हमी योजना, टँकर आदींसाठी अनेक अटी शिथिल…

संबंधित बातम्या