‘इंडियाबुल्स’ कंपनीच्या अमरावती जिल्ह्य़ातील वीजनिर्मिती प्रकल्पाला पाणी देण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या खटल्यात राज्यपालांचे आदेश पाळणे आम्हाला बंधनकारक नाही, अशी भूमिका…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळ परिस्थिती गांभीर्याने घेऊन सातारा जिल्’ाातील दुष्काळासह विविध विकासकामांना समाधानकारक निधी दिला असून, त्यात कराड तालुक्यात…
दुष्काळ, बलात्कार व महिलांवरील अत्याचार यांसह अनेक गंभीर प्रश्न राज्याला भेडसावत असल्याने महाशिवरात्रीच्या पर्वणीवर मुख्यमंत्र्यांचे चहापान स्वीकारण्यापेक्षा ‘उपवास’ करायचा आणि…
‘‘महिला आयोगाचा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा, ते म्हणतील तो अध्यक्ष राष्ट्रवादीला मान्य असेल. राष्ट्रवादीने थांबविले म्हणून अध्यक्षपद जाहीर होत नाही,…
राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार किंवा महामंडळांवरील नियुक्तया या साऱ्याच बाबी काँग्रेसमध्ये रखडल्या आहेत. मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्षातील वादातून हा सारा घोळ…
आतापर्यंत केवळ ग्रामीण भागाचा विकास डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय सेवेत अधिकारी निर्माण होत असत. आयएएस झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी…
रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रालाही डावलल्याची तीव्र प्रतिक्रिया राजकीय पातळीवर उमटली आहे. शिवसेना- भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही हा अर्थसंकल्प राज्यावर अन्याय…
राज्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी केराची टोपली दाखविली आहे. ठाणे-भिवंडी, विरार- वसई- पनवेल, पनवेल- कर्जत…