Associate Sponsors
SBI

‘इंडियाबुल्स’वरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला जाब!

‘इंडियाबुल्स’ कंपनीच्या अमरावती जिल्ह्य़ातील वीजनिर्मिती प्रकल्पाला पाणी देण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या खटल्यात राज्यपालांचे आदेश पाळणे आम्हाला बंधनकारक नाही, अशी भूमिका…

अनधिकृत बांधकामांबाबत निर्णय लवकरच घेणार

राज्यातील अनाधिकृत बांधकामांबाबत नेमण्यात आलेल्या सचिव समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असून यासंदर्भातील नवे धोरण याच अधिवेशनात जाहीर केले जाईल,…

दुष्काळामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

राज्यातील दुष्काळाची गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. १७…

दुष्काळ निवारणासाठी कराडमध्ये १६ ‘पृथ्वी’ बंधारे

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळ परिस्थिती गांभीर्याने घेऊन सातारा जिल्’ाातील दुष्काळासह विविध विकासकामांना समाधानकारक निधी दिला असून, त्यात कराड तालुक्यात…

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचे ‘उपवास’ अस्त्र ?

दुष्काळ, बलात्कार व महिलांवरील अत्याचार यांसह अनेक गंभीर प्रश्न राज्याला भेडसावत असल्याने महाशिवरात्रीच्या पर्वणीवर मुख्यमंत्र्यांचे चहापान स्वीकारण्यापेक्षा ‘उपवास’ करायचा आणि…

महिला आयोग अध्यक्षपद प्रकरणी अजितदादांची मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी

‘‘महिला आयोगाचा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा, ते म्हणतील तो अध्यक्ष राष्ट्रवादीला मान्य असेल. राष्ट्रवादीने थांबविले म्हणून अध्यक्षपद जाहीर होत नाही,…

मुख्यमंत्र्यांना दिल्लीकडून मुक्त वाव नाही

राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार किंवा महामंडळांवरील नियुक्तया या साऱ्याच बाबी काँग्रेसमध्ये रखडल्या आहेत. मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्षातील वादातून हा सारा घोळ…

दुष्काळाचे कोणीही राजकारण करू नये मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादी-मनसेवर निशाणा

राज्यात सध्या १९७२ सालापेक्षा अधिक भीषण दुष्काळ पडला असताना त्यावर मात करण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी या भीषण दुष्काळाचे राजकारण कोणीही करू…

नागरी भागाच्या विकासासाठी लवकरच नवे आयएएस केडर करणार-मुख्यमंत्री

आतापर्यंत केवळ ग्रामीण भागाचा विकास डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय सेवेत अधिकारी निर्माण होत असत. आयएएस झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी…

‘हा महाराष्ट्रावर अन्याय’उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रालाही डावलल्याची तीव्र प्रतिक्रिया राजकीय पातळीवर उमटली आहे. शिवसेना- भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही हा अर्थसंकल्प राज्यावर अन्याय…

मुख्यमंत्र्यांच्या मागणीपत्राला रेल्वेमंत्र्यांकडून केराची टोपली

राज्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी केराची टोपली दाखविली आहे. ठाणे-भिवंडी, विरार- वसई- पनवेल, पनवेल- कर्जत…

संबंधित बातम्या