जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड एसएआरएल (टीआयएल) यांच्या वाढवण बंदराच्या बांधकामासाठी वीस हजार कोटींचा करार करण्यात आला…
महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून लगतच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी जगभरातील वेगवेगळ्या देशांना व्यापार केंद्राच्या उभारणीसाठी भूखंड दिले जाणार असून हे…
Maharashtra loses oil refineries project: राज्यात सत्तास्थापनेची गडबड सुरू असताना कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्प गुजरात किंवा आंध्र प्रदेशमध्ये हलविण्याची शक्यता…
भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाद्वारे गुरू घसीदास – तमोर पिंगळा व्याघ्रप्रकल्पातून ३६५ अपृष्ठवंशी आणि ३८८ पृष्ठवंशीयांसह एकूण ७५३ प्रजातींचे दस्तऐवजीकरण करण्यात आले…
पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाने ६७२ मूळ रहिवाशांसह सोडतीतील ३०५ विजेत्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता येथे सर्वसामान्यांनाही मोठ्या संख्येने…
मुंबईची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी यापुढे पावसावर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा…