राज्य सरकारने भू-विकास बँका अवसायनात काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांची थकबाकी वसुली पूर्णपणे थांबली. परिणामी बँकेच्या कर्मचाऱ्यांसमोर पुढे काय, असा प्रश्न…
वडिलांच्या नावावरील निवासी किंवा कृषीक मालमत्ता मुलगा, विवाहित कन्या, नातवंडे किंवा विधवा सुनेच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी सरकारी शुल्क भरावे लागणार…