विकासाच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी केलेले सिमेंटचे रस्ते, बुजवलेले किंवा वळवलेले नैसर्गिक प्रवाह, त्यावर केलेली अतिक्रमणे यामुळे शहरावर पूरस्थिती ओढवली.
जिल्हाधिकारी यांनी जाहीर करण्यापूर्वीच माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी समाजमाध्यमातून शाळांना शुक्रवारी (२६ जुलै) सुट्टी देण्याचा आग्रह जिल्हाधिकारी…
गेल्या पाच दिवसांत राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात १०.३८ टक्के, म्हणजेच १४८.७१ टीएमसी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील धरण प्रकल्पांमधील पाणीसाठा ४७.३०…