Page 46 of रायगड News
महाराष्ट्राचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांचा ‘राजा’अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला…
रायगड जिल्ह्य़ातील सात विधानसभा मतदारसंघांसाठीची मतमोजणी शांततेत पार पडली. जिल्ह्य़ात शेकाप, सेना आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले, तर पनवेलची…
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मध्ये न्हावाशेवा येथे १२०० हेक्टर क्षेत्रावर सुरू होणाऱ्या विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)ची पायाभरणी शनिवारी पंतप्रधान…

रोहा हे रायगड जिल्ह्य़ातलं टुमदार गाव. तालुक्याचं ठिकाण असा मान मिळाल्याने अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं. पोह्य़ाचे पापड़, मिरगुंड, सुकामेवा इत्यादी…

रायगड जिल्ह्य़ाला मुसळधार पावसाने झोडपले असून जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.

उन्हाळय़ाच्या दिवसातील कामे संपवून सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील सहा जणांचा मुरुड येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. हे सर्व जण चेंबूरच्या घाटला…
मान्सूनची चाहूल लागताच समुद्राने रौद्र रूप धारण केले आहे. समुद्र किनाऱ्यावर महाकाय सागरी लाटांनी रायगडच्या समुद्र किनाऱ्याला अक्षरश: झोडपून काढले…

रायगड लोकसभा निवडणुकीसाठीच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. राजकीय चर्चा आणि आडाख्यांना ऊत आला असून मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते…

जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशाच्या १६ व्या लोकसभेचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार असल्याने या दिवशी अनेक मित्रमंडळींनी हा रणसंग्राम एकत्रित…

ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधून मुंबई, ठाणे महानगरांना पाण्याचा पुरवठा होत असला, तरी या ग्रामीण भागातील गाव-पाडय़ांना अजूनही पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा…

मासळीच्या प्रजननाचा कालावधी वाढविण्याची मागणी मुंबई तसेच इतर विभागातील मच्छीमारांनी केली

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीचे इंजिनासह चार डबे नागोठणे येथे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.