आरक्षण पद्धतीचे आधुनिकीकरण तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि कल्पक वापर करण्यावर भर

मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांवर काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या आरक्षण गैरव्यवहारांविषयीच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांची नाराजी

रेल्वे अर्थसंकल्पात दररोजचे एक कोटी प्रवासी असलेल्या मुंबईला डावलल्याने कमालीची नाराजी व्यक्त करताना, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या या…

उपनगरी गाडय़ांची तिकिटेही आता इंटरनेटवर

तरुण पिढी, त्यांच्या हाती असलेले स्मार्टफोन्स, इंटरनेटचा त्यांच्या आयुष्यातील वाढलेला वापर, या सर्व बाबी लक्षात घेत रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी…

बोलाचाच भात, बोलाचीच कढी

मुंबईकर प्रवाशांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून खूपच अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सदानंद गौडा यांनी केले.

मुंबईसाठी तीन नवीन गाडय़ा

रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईसाठी तीन नव्या गाडय़ा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मुंबईहून नवी दिल्लीसाठी प्रिमियम वातानुकूलित एक्सप्रेस, बांद्रा टर्मिनस- जयपूर एक्सप्रेस…

टाळ्या आणि नशा..

गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रकल्पांच्या निव्वळ घोषणांवरच भर देण्यात आला. याआधीच्या सरकारला तर, प्रकल्प जाहीर केल्यानंतर सभागृहात कडकडणाऱ्या टाळ्यांची जणू…

रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मांडलेल्या भाजप सरकारच्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाडेवाढीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

मुंबई-अहमदाबाद पहिल्या ‘बुलेट ट्रेन’ची घोषणा, लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याची तरतूद

मुंबईच्या वाट्याला उपनगरीय रेल्वेच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविणे आणि मुंबई-अहमदाबाद पहिली ‘बुलेट ट्रेन’ या दोनच महत्त्वाच्या गोष्टी आल्या.

‘शेगाव नागपूरदरम्यान आणखी एक जलद पॅसेंजर हवी’

विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेगाव ते नागपूरदरम्यान सर्वसामान्य प्रवाशांसाठी आणखी एक जलद पॅसेंजर गाडी सुरू करण्याची गरज निर्माण झाली…

गाडय़ा हव्यातच, सुरक्षाही हवी..

बरोबर दोन वर्षांपूर्वी, १७ फेब्रुवारी २०१२ रोजी, रेल्वे मंत्रालयाने नियुक्त केलेल्या रेल्वे सुरक्षाविषयक उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला.

तेलंगणाच्या मुद्दय़ावरून केंद्रीय मंत्र्यांचीच हौद्यात घोषणाबाजी

भारतीय संसदेच्या इतिहासात प्रथमच केंद्रीय मंत्र्यांनीच संसदीय कामकाजात घोषणाबाजी करीत व्यत्यय आणण्याची घटना घडली.

संबंधित बातम्या