केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात १४ टक्के तर माल वाहतुकीच्या भाडय़ात साडेसहा टक्के वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर…
मुंबईत राहणे परवडत नाही आणि उपजीविकेसाठी मुंबईत येण्याखेरीज पर्याय नाही, असे जिणे नशिबी असलेल्या लक्षावधी ‘महामुंबई’करांना उपनगरी रेल्वेने दररोज मरणयातना…
केंद्र सरकारने रेल्वे भाडेवाढीची घोषणा केल्यानंतर २५ जूनपूर्वी पास काढण्यासाठी प्रवाशांची धावपळ उडाली होती. तर दुसरीकडे पालिकेत भाडेवाढीवरून राजकारण तापले.