रेल्वे प्रवासी News

Indian Railways : रात्रीच्या वेळी ट्रेन सुसाट का पळतात यामागे नेमके कारण काय जाणून घ्या.

ठाणे शहरातून मुंबईत कामानिमित्ताने जाणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ठाणे स्थानकातून लाखो प्रवासी दिवसाला वाहतुक करतात.

मध्य रेल्वेत पुणे रेल्वे विभाग अत्यंत महत्वाचा असून विभागातून प्रतिदिवस दोनशेहून अधिक रेल्वे धावतात, तर दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास…

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपुर दरम्यान ८ होळी विशेष ट्रेन चालवणार आहे.

Pakistan Train Attack: बलुच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी संघटनेने एका निवेदनात या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह रेल्वेतील…

प्रवाशांना होळी सणानिमित्त आपल्या गावी जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

तिकीट तपासनीस सुधा द्विवेदी यांनी एकाच दिवसात २०२ विनातिकीट प्रवाशांना पकडून ५५ हजार २१० रुपये दंड वसूल करून नवा विक्रम…

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेगाड्या चालवण्यात येणार…

पश्चिम रेल्वेने चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत वातानुकूलित लोकलमधून ५१हजार ६०० विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून १.७२ कोटी रुपये दंड…

दादर रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याबाबत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाने रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

दोन दिवसांचे आंदोलन पुकारण्यात आले असून, चालक आणि गाडीवरील व्यवस्थापकांकडून (गार्ड) उपाशीपोटी गाड्या चालवत असल्याचा दावा रेल्वेचालकांनी केला आहे.