Page 90 of पाऊस News

rain mansoon
“मान्सून केरळमध्ये दाखल नाही”; IMD च्या घोषणेवर Skymet चे गंभीर आक्षेप

हवामानाचा अंदाज लावणाऱ्या स्कायमेटसह (Skymet) काही स्वतंत्र हवामान संस्थांनी आयएमडीच्या केरळमधील मान्सून आगमनाच्या घोषणेवर आक्षेप घेतला.

राज्यात सोमवारपासून मेघगर्जनेसह पाऊस, मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण

महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये ३० मे ते १ जून या कालावधीत तुरळक भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

Monsoon
हवामान विभागाकडून आनंदाची बातमी, ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून!

राज्यातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये हवामान विभागाचे होसाळीकर यांनी राज्यातील मान्सूनच्या आगमनासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

rain prediction in maharashtra
राज्यात पुढील चार दिवस उष्म्यासह पावसाची शक्यता, कोकणातही अवकाळीचा अंदाज!

येत्या ४ दिवसांत महाराष्ट्रात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

अल्प कालावधीत जास्त पाऊस; माती वाहून जाण्याच्या प्रमाणात १५ टक्के वाढ 

पावसाच्या थेंबांचे आकारही वाढलेले आहेत. याच्या परिणामातून जमिनीची धूप, माती वाहून जाण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे.

“७५ जेसीबी, ८ पोकलेन, ४ डंपर आणि ३ ट्रॅक्टर”, साताऱ्यात ८१ गावांच्या शेतीच्या पुनर्बांधणी कामाला सुरुवात

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या ८१ गावातील शेतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झालंय.

Maharashtra Rain Update Dam Water Level
वरुणराजा पावला… कोयना, भंडारदरा भरलं; पुण्यातील तीन धरणं १०० टक्के भरली तर नाशिकमधील धरणांमधूनही विसर्ग सुरु

मुंबईकर, पुणेकर, नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने पाणी पातळीत वाढ…

Raigad Landslide, Mahad landslinde, Taliye Village, Maharashtra Landslide and flood, Raigad Taliye Landslide, Konkan rain, CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावाकडे रवाना; दुर्घटनाग्रस्त गावाची करणार पाहणी

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली… गावकऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार भेट

Raigad Rescue Operations, Raigad Rains Updates,Maharashtra rain, Maharashtra rainfall, maharashtra floods, floods in maharashtra, uddhav thackeray, Maharashtra covid-19 cases, Mumbai news, Maharashtra news
Raigad landslide : ४४ मृतदेह काढले बाहेर; ५० पेक्षा जास्त माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच?

अनेक ठिकाणी दरडी कोसल्याच्या घटना घडल्या. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. मात्र, जी माणसं…