राजीव गांधी News

देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान, देशातील संगणक आणि दूरसंचार बदलाचे अर्ध्वयू म्हणून राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची जनमानसात कायमस्वरुपी छाप पाडली आहे. राजकारणापासून दूर राहिलेल्या आणि पेशाने पायलट असलेल्या राजीव गांधी यांनी त्यांची आई आणि पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येनंतर १९८४ ला राजकारणात (Congress) प्रवेश केला.

१९८४-८९ ही पाच वर्षांची पंतप्रधान म्हणून त्यांची राजकीय कारकिर्द विविध घडांमोडींमुळे लक्षणीय राहिली. १९९१ ला लोकसभा प्रचारादरम्यान ‘लिट्टे’ या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी हल्ल्यांत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.Read More
Ashok Gehlot On Mani Shankar Aiyar
Ashok Gehlot : मणिशंकर अय्यर यांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेस नाराज? अशोक गेहलोतांनी सुनावलं; म्हणाले, “वेडा माणूसच अशी वक्तव्य…”

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Mani Shankar Aiyar on Rajiv Gandhi
Mani Shankar Aiyar : “दोनदा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?”, राजीव गांधींबाबत मणिशंकर अय्यर यांचे मोठे विधान

Mani Shankar Aiyar : मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेस पक्षाचे दिवंगत राजीव गांधी यांच्याबाबत एक विधान केलं आहे.

Nehru-Gandhis’ Parliamentary journey
प्रियांका गांधी लोकसभेत; गांधी घराण्याचा संसदीय इतिहास जाणून घ्या

Nehru-Gandhis Parliamentary journey: प्रियांका गांधी वाड्रा यांचा केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय झाल्यानंतर त्या भाऊ राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह…

rahul gandhi on rajiv gandhi birth nniversary
Rahul Gandhi Emotional Post: “बाबा, तुमची शिकवण माझ्यासाठी…”, राहुल गांधींची वडिलांसाठी भावनिक पोस्ट; राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त व्यक्त केल्या भावना!

Rahul Gandhi Marathi News: देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज ८०वी जयंती असून त्यानिमित्ताने देशभरातून त्यांना अभिवादन केलं…

Amit Shah statement Rajiv Gandhi took pride in the Emergency reality
राजीव गांधींना आणीबाणीचा अभिमान असल्याच्या अमित शाहांच्या दाव्यामध्ये ऐतिहासिक तथ्य आहे का?

अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका करताना असे म्हटले आहे की, काँग्रेसने एका विशिष्ट कुटुंबाची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आपल्या राज्यघटनेच्या गळ्याला…

rajiv gandhi assassination marathi news
…अन् ‘ते’ राजीव गांधी यांचे राज्यातील अखेरचे जेवण ठरले, स्मृतीस उजाळा!

२१ मे हा दिवस राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन म्हणून भारतात पाळल्या जातो. कारण या दिवशी माजी पंतप्रधान यांचे निधन झाले होते.

priyanka gandhi rajiv gandhi
“मी १२ वर्षांची असताना ज्योतिषाने पंतप्रधानपदाचं भविष्य वर्तवलं अन् बाबा संतापले”, प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

विरोधक काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचे आरोप करतात. त्याचबरोबर काँग्रेसने मागील दोन्ही लोकसभा निवडणुका गमावल्यानंतर यंदा तिसऱ्या निवडणुकीत पराभूत झालs तर नेहरू-गांधी…

P V Narasimha Rao tenure How the Narasimha Rao years changed India
बाबरी मशिदीचा पाडाव, बदलले राजकारण आणि नरसिंहरावांची वादग्रस्त कारकीर्द! प्रीमियम स्टोरी

निवडणुकीच्या मध्यावरच राजीव गांधी यांचा मृत्यू झाल्याने आता पंतप्रधान कोण होणार, असा यक्षप्रश्न काँग्रेससमोर होता. राजीव गांधींच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर…

What Narendra Modi Said?
नरेंद्र मोदींचा टोला, “बोफोर्सचं पाप धुण्यासाठी राफेलचा मुद्दा काढला गेला, काँग्रेसच्या काही लोकांना मानसिक आजार..”

काही लोकांना सायकॉलॉजिकल समस्या आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधीना टोला लगावला आहे.

Lok Sabha election of 1989 Rajiv Gandhi V P Singh Chandra Shekhar
राजीव गांधींचे अर्थमंत्री व्ही. पी. सिंह त्यांना शह देऊन पंतप्रधान कसे झाले?

पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्री व्ही. पी. सिंह या दोघांमधील धुसफूस सातत्याने चव्हाट्यावर येत राहिली.

rajiv gandhi amethi loksabha
१९८१ मध्ये राजीव गांधींनी अमेठीत मिळविला होता विक्रमी विजय; जाणून घ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा इतिहास

बऱ्याच सस्पेन्सनंतर अखेर काँग्रेसने शुक्रवारी (३ मे) उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक जागांवरून उमेदवारांच्या नावांची घोषणा…

Writer Vishwas Patil Post for Vishal Patil
‘बोफोर्सच्या वादळात राजीव गांधींचं पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू निराधार’, विश्वास पाटील यांची पोस्ट चर्चेत

लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.