Page 16 of राजू शेट्टी News

उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू रणवीरसिंग गायकवाड व कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू राहुल आवाडे यांचेही नाव पुढे आणले जात आहे. यामुळे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिल्याने मुख्यमंत्री शिंदेंचा पहिलाच आणि भरगच्च कार्यक्रमातील कराड दौरा…

एफआरपी व हंगाम संपल्यानंतर ३५० रूपये साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी ‘स्वाभिमानी’कडून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

“सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर…,” असेही राजू शेट्टी यांची स्पष्ट केलं

दोन तुकडय़ांत एफआरपी देण्याचा कायदा रद्द करून एकरकमी एफआरपी द्या. साखर कारखान्यांची काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुणे साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजू शेट्टी यांनी “प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्र्यांना किंवा राजकीय कार्यकर्त्यांना खंडणी देऊन बदल्या कराव्या लागतात,” असा गंभीर आरोप केला आहे.

ऊस परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाची हाक देऊन राजू शेट्टी यांनी पुन्हा शेतकरी संघटनेची बांधणी करून राजकीय अस्तित्व भक्कम करण्याचा प्रयत्न चालवला…

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांच्या वाढत चाललेल्या राजकीय प्रगतीला खीळ बसली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नियमित कर्जदार शेतकर्यांना पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले होते. याबाबतची केवळ घोषणाच झाली होती.

चालू ऊस गळीत हंगामासाठी राज्यातील साखर कारखान्यांनी उसासाठी प्रति टन एफआरपी अधिक ३५० रुपये द्यावेत, अशी मागणी करून स्वाभिमानी शेतकरी…

‘लम्पी’ या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या गायी किंवा म्हशींच्या मालकांना प्रत्येकी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली…