Page 18 of राजू शेट्टी News

‘कृषिप्रधान देश’ असलेल्या आपल्या भारतात तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

कांद्याच्या गडगडणाऱ्या भावावरून राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांना रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा…
तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट असल्याच्या पाश्र्वभूमीवर टंचाईचे चटके बसणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित ठेवले जात

आगामी काळात कर्जमाफी नकोय, पण कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून कर्जमुक्ती द्यावी.

बारामती ही चोरांची पंढरी आहे. लोकांना टोप्या कशा घालायच्या याचे प्रशिक्षण तेथे दिले जाते.
राज्यातील सरकारला धक्का देऊ शकेल असे संख्याबळ नसले, तरी शेतक ऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी आम्ही सभागृहात आणि रस्त्यावरही येऊन लढणार.

विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही म्हणून आम्ही भाजपला विरोध करणार नाही, असे स्पष्ट करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार…
कांद्याची आयात आणि राज्यभरात कांद्यांच्या घसरलेल्या भावावरून नाशिक येथे ९ सप्टेंबरपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते…
शेतकरीविरोधी धोरणे सध्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार पुढे सुरू ठेवणार असेल तर, या सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी…
उसाला एकरकमी टनाला २ हजार ६५० रुपये भाव द्यावा अथवा एक वर्ष फुकट ऊस घ्यावा, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…