आंबेडकर चळवळ राजकीय पक्षांच्या दावणीला

आंबेडकर चळवळीला काही जणांनी राजकीय पक्षांच्या दारामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला आहे. महानिर्वाण दिनी (६ डीसेंबर) एकदाही आंबेडकर स्मारकासमोर

आघाडी सरकारने देशाचा सत्यानाश केला – रामदास आठवले

आघाडी सरकारने केलेल्या भ्रष्टाचारामुळे देशात महागाई वाढली. त्यांच्या सरकारने देशाचा सत्यानाश केला आहे. त्यामुळे आता त्यांची सत्ता येणार नाही.

पवारांबाबत आघाडीच्या भूमिकेशी सहमती -आठवले

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी हातमिळवणी करून ते आघाडीत सहभागी झाले तर

रामदास आठवले यांची उमेदवारी ; डॉ. आंबेडकर, मुखर्जी अन् मुंडे!

काँग्रेसने दगाफटका करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता, मात्र श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी डॉ. आंबेडकर यांना सन्मानपूर्वक…

जावडेकरांचा पत्ता कापून आठवले राज्यसभेवर

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना अखेर भाजपच्या कोटय़ातून आणि महाराष्ट्रातूनच राज्यसभेची खासदारकी देण्याचे निश्चित झाले आहे.

महायुतीचीच सत्ता येणार -आठवले

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारविरुध्द प्रचंड जनक्षोम असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसविरोधी प्रचंड लाट उसळली आहे.

रिपब्लिकन ऐक्यासाठी आठवले तयार

राज्याच्या सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळवायचा असेल, तर रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटांना एकत्र करण्याची आवश्यकता असून त्यासाठी भारिप-बहुजन

टोलऐवजी एकदाच कर घ्या

महाराष्ट्र टोलमुक्तीसाठी सर्वाना उपयुक्त ठरेल अशी योजना राबवण्याचा विचार असून सत्तेत आल्यानंतर टोलमुक्तीसाठी ‘वन टाइम टॅक्ससारखा’ पर्याय राबवण्याचा

महायुतीच्या बैठकीपासून आठवले दूरच

खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत घेण्यासाठी मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या नेत्यांच्या बैठकीपासून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना…

डॉ. दाभोलकर हत्या व तपासाच्या दिरंगाईचा निषेध होणार

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभे ठाका, असा सल्ला संमेलनाच्या उद्घाटकांनी दिला खरा. पण, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी याआधी जेव्हा हल्ले झाले तेव्हा राजसंस्था तर…

संबंधित बातम्या