शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभे- पालकमंत्री कदम

स्वातंत्र्यदिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

राणेंनी ओवेसी बंधुंना पाच कोटींची ऑफर दिली होती – रामदास कदमांचा आरोप

देशाच्या मुळावर उठलेल्यांशी साटेलोटे करण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट करीत औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी शिवसेना आणि एमआयएम यांच्यामध्ये…

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करा

महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पुन्हा शहराच्या नामांतराचा प्रश्न उचलला आहे. औरंगाबादला शिवसैनिक संभाजीनगर असे संबोधतात.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाढीव निधीचा प्रस्ताव

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील रस्ते, वाहतूक, पर्यटन आणि उद्योगासाठी १२२ कोटींचा वाढीव निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री रामदास कदम यांनी…

संबंधित बातम्या