Page 15 of रणजी क्रिकेट News

‘सूर्य’कुमार तळपला!

मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहिल्या दिवसापासूनच सामन्याची लज्जत वाढवणारी ठरली. एकीकडे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले,

मुंबईसह महाराष्ट्राची ‘ठस्सन’ झालीच पाहिजे!

भौगोलिक रचनेनुसार मुंबई महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग, नव्हे महाराष्ट्राची राजधानी. परंतु क्रिकेटच्या रणांगणावर मात्र हे परंपरागत प्रतिस्पर्धी.

खुन्नस.. खुन्नस..

बंगाल आणि रेल्वे यांच्यातील यंदाच्या रणजी मोसमातील साखळी सामना चांगलाच गाजला तो अखिलाडूवृत्तीमुळे. रेल्वेच्या खेळाडूंनी अखिलाडूवृत्ती दाखवत बंगालच्या खेळाडूंना खिजवले…

आर या पार!

सामना जिंका आणि बाद फेरीत जा, हेच गतविजेता मुंबई आणि गुजरात यांच्यातील अखेरच्या रणजी साखळी सामन्यातील चित्र आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : सईदच्या सात बळींमुळे सामन्यातील रंगत कायम

आसामच्या महम्मद सईदने सात बळी घेत महाराष्ट्राचा दुसरा डाव १३४ धावांत गुंडाळला व रणजी क्रिकेट सामन्यात रंगत निर्माण केली.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा १५४ धावांमध्ये खुर्दा

रणजी करंडक स्पध्रेतील आव्हान टिकवण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यामध्ये मुंबईचा गुजरातने पहिल्या डावात अवघ्या १५४ धावांमध्ये खुर्दा उडवला.

रणजी क्रिकेट स्पर्धा : केदार जाधवच्या शतकासह महाराष्ट्र भक्कम स्थितीत

केदार जाधवचे शतक व त्याने पुष्कराज चव्हाण याच्या साथीने केलेल्या शतकी भागीदारीमुळेच महाराष्ट्राला आसामविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात…

गतविजेत्या मुंबईसाठी गुजरातविरुद्ध विजय आवश्यक

गतविजेत्या मुंबईने यंदाच्या मोसमाची आंतराष्ट्रीय खेळाडूंच्या साथीने झोकात सुरुवात करणाऱ्या मुंबईला बाद फेरीत पोहोचण्यासाठी नाकी नऊ आल्याचेच चित्र आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा मानहानीकारक पराभव

कर्नाटकविरुद्धच्या महत्त्वपूर्ण रणजी साखळी सामन्यामध्ये मुंबईला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भेदक आणि अचूक मारा करत कर्नाटकने सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या…

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : निर्णायक विजयासह महाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल

महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशला दहा विकेट राखून पराभूत केले आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली.

मुंबईला आघाडीचा ध्यास

सिद्धेश लाडने तळाचा फलंदाज जावेद खानला साथीला घेऊन पहिल्या डावात आघाडी मिळवण्याच्या ईष्रेने किल्ला लढवला आहे.