मुंबईचा धावांचा डोंगर

आदित्य तरेचे द्विशतक रोहितची दीडशतकी खेळी सौराष्ट्रची डळमळीत सुरुवात यंदाच्या रणजी हंगामात पहिल्या विजयासाठी आतुर मुंबई संघाने सौराष्ट्रविरुद्ध विजयासाठी दमदार…

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : आदित्य तरेच्या शतकामुळे मुंबईची दमदार सुरुवात

सलामीवीर आदित्य तरेचे नाबाद शतक आणि वसिम जाफर व रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी सामन्यात दमदार सुरुवात…

महाराष्ट्राचा १९६ धावांत खुर्दा; दिल्लीचा डावही अडचणीत

सुमित नरवाल (३/३५) याच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव १९६ धावांत गुंडाळला. मात्र, त्यानंतर दिल्लीचीही…

शूट-आऊट अ‍ॅट वानखेडे..१९ बळींचे थरारनाटय़!

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, जिथे कधीही काहीही होऊ शकते.. मुंबई आणि पंजाब यांच्यातील वानखेडेवरील रणजी सामन्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल…

पंजाबने पिदवलं!

* सुदैवी मनदीपच्या द्विशतकामुळे पंजाबचा ५८० धावांचा डोंगर * मुंबईचा १ बाद ६९ असा प्रारंभ; आणखी ५११ धावांनी पिछाडीवर मुंबईला…

न खेळताच महाराष्ट्राची आगेकूच, दिल्ली, कर्नाटकची विजयी वाटचाल

यजमान महाराष्ट्र पुरुष व महिला गटात संभाव्य विजेता मानला जात असला तरी त्यांना नशिबाची साथही चांगली मिळत आहे. प्रतिस्पर्धी संघ…

ये रे माझ्या मागल्या..

* मुंबईने पहिल्याच दिवशी सोडले तब्बल पाच झेल * सुदैवी मनदीप सिंगचे नाबाद शतक; पंजाब ४/२८८ बंगालविरुद्धच्या गेल्याच सामन्यात एक…

महाराष्ट्राने हरयाणाला २५७ धावांमध्ये गुंडाळले

जयंत यादव याने आठव्या क्रमांकावर खेळताना झुंजार अर्धशतक टोलवूनही हरयाणाचा पहिला डाव २५७ धावांमध्ये गुंडाळण्यात महाराष्ट्रास शुक्रवारी पहिल्या दिवशी यश…

मुंबई चालते विजयाची वाट..

दमदार फलंदाजीच्या जोरावर बंगालपुढे विजयासाठी ३९१ धावांचे आव्हान ठेवत मुंबईचा संघ यंदाच्या मोसमात पहिल्यावहिल्या विजयाच्या वाटेवर आहे. हिकेन शाहचे सलग…

निरंजन व समंतरायच्या शतकांमुळे ओडिशाची महाराष्ट्रावर आघाडी

निरंजन बेहरा व बिपलाब समंतराय यांनी केलेली शानदार शतके तसेच त्यांची शतकी भागीदारी यामुळेच ओडिशाने रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या…

रवींद्र जडेजाचा त्रिशतकांचा विक्रम

रेल्वेविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्यांदा त्रिशतकाला गवसणी घालत सौराष्ट्रच्या रवींद्र जडेजाने एक अनोख विक्रम रचला आहे. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये…

महाराष्ट्राची विदर्भावर महत्त्वपूर्ण आघाडी

फैजल फाजल व गौरव उपाध्याय यांनी दमदार अर्धशतके करुनही विदर्भास महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळविण्यात अपयश आले.

संबंधित बातम्या