Page 5 of रणजी मॅच News
गतविजेत्या मुंबईने यंदाच्या मोसमाची आंतराष्ट्रीय खेळाडूंच्या साथीने झोकात सुरुवात करणाऱ्या मुंबईला बाद फेरीत पोहोचण्यासाठी नाकी नऊ आल्याचेच चित्र आहे.
अंकित बावणेने केलेल्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या डावात ४८८ धावांवर डाव घोषित करताना रणजी करंडक क्रिकेट सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध २६०…

झारखंडसारख्या तळाच्या संघाने मागील सामन्यात दिलेली टक्कर गतविजेत्या मुंबईला खडबडून जाग आणेल का, या प्रश्नाचे उत्तर शनिवारपासून सुरू होणाऱ्या ओडिशाविरुद्धच्या…

चार सामन्यांमध्ये तीन विजयांसह ‘अ’ गटामध्ये १९ गुणांनिशी अव्वल स्थान पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाला आता वेध लागले आहेत ते उपांत्यपूर्व फेरी…

खेळाडूला वयाचे बंधन असते असे म्हटले जाते, पण दमदार कामगिरीपुढे कुणाचे काहीही चालत नाही, याचाच प्रत्यय मुंबईकरांना येणार आहे.
रणजी क्रिकेटच्या इतिहासातील विदर्भाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यावर मुंबईने निर्विवाद वर्चस्व राखताना तब्बल ३३८ धावांनी आरामात विजय मिळवला.
झहीर खानच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने गुरुवारपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या ‘अ’ गटातील आपल्या चौथ्या सामन्यात विदर्भाविरुद्धही वर्चस्व राखण्याचे…
गेल्या काही वर्षांमध्ये जेवढी गर्दी आयपीएलच्या सामन्यांना होते, तेवढी स्थानिक सामन्यांना होताना दिसत नव्हती. त्यामुळे स्थानिक सामन्यांमध्ये काही तरी बदल…
सिंताशू कोटक हे नाव घेतलं की रणजी स्पर्धेतील जवळपास सर्वच संघांना धास्ती वाटते. कारण नांगरधारी फलंदाज म्हणून कोटक प्रसिद्ध असून…
दोन हंगामांच्या अंतरानंतर पुन्हा रणजी करंडक विजेतेपद जिंकण्यासाठी यजमान मुंबई उत्सुक आहे. वानखेडे स्टेडियमवर २६ ते ३० जानेवारी या कालावधीत…
पहिल्या दिवशीच्या बिकट अवस्थेतून कर्णधार अजित आगरकर आणि मोसमातील एकमेव द्विशतकवीर आदित्य तरे यांच्या नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईने उपांत्य फेरीच्या…
मुंबईचा संघ म्हणजे खडूस, जिंकण्यासाठी जिवाचे रान करणारा, अशी काही वर्षांपूर्वी ओळख होती खरी, पण ही ओळक आता लुप्त होतेय…