यशाची पहिली पायरी!

संयमास चिकाटी व प्रयत्नांची जोड लाभली, तर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते, याचा प्रत्यय मुंबईत नुकत्याच झालेल्या रणजी क्रिकेट…

जय महाराष्ट्र!

गोविंदाग्रजांचे ‘राकट देशा, कणखर देशा..’ हे बोल शनिवारी महाराष्ट्राच्या संघाने सार्थ ठरवले. त्यामुळेच वानखेडे स्टेडियमवर ‘खडूस’ मुंबईचे गर्वहरण

शिकाऱ्याचीच शिकार!

वेगवान गोलंदाजांसाठी पर्वणी ठरणाऱ्या हिरव्यागार खेळपट्टीचा सापळा प्रतिस्पध्र्याना नामोहरम करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर तयार करण्यात आला होता.

ठाकूरची ‘गब्बर’ कामगिरी!

आक्रमण हेच बचावाचे सर्वोत्तम हत्यार असते, हाच दृष्टिकोन मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांनी गुरुवारी बाळगला होता. त्यामुळे हल्ला-प्रतिहल्ला यांचे…

महाराष्ट्राचा भेदक मारा, दुसऱ्या डावात मुंबईचा निम्मा संघ स्वस्तात माघारी

वानखेडेवर सुरू असलेल्या रणजी रणधुमाळीत मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामन्याने रंजक रुप धारण केले आहे. दुसऱया डावात मुंबईचा निम्मा संघ स्वस्तात…

‘सूर्य’कुमार तळपला!

मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहिल्या दिवसापासूनच सामन्याची लज्जत वाढवणारी ठरली. एकीकडे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले,

मुंबईच्या पहिल्या डावात ४०२ धावा; जहीरचा सामना करायला महाराष्ट्र सज्ज

रणजीच्या रणधुमाळीत मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहायला मिळत आहे. मुंबईचा पहिला डाव ४०२ धावांवर संपुष्टात आला आहे. मुंबईच्या आव्हानाला सामोरे जाण्यास…

मुंबईसह महाराष्ट्राची ‘ठस्सन’ झालीच पाहिजे!

भौगोलिक रचनेनुसार मुंबई महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग, नव्हे महाराष्ट्राची राजधानी. परंतु क्रिकेटच्या रणांगणावर मात्र हे परंपरागत प्रतिस्पर्धी.

zaheer khan,
मुंबईच्या रणजी संघात झहीर, अभिषेक नायर परतले

रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज झहीर खान खेळणार असल्यामुळे मुंबईचा संघ मजबूत झाला आहे.

आर या पार!

सामना जिंका आणि बाद फेरीत जा, हेच गतविजेता मुंबई आणि गुजरात यांच्यातील अखेरच्या रणजी साखळी सामन्यातील चित्र आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : सईदच्या सात बळींमुळे सामन्यातील रंगत कायम

आसामच्या महम्मद सईदने सात बळी घेत महाराष्ट्राचा दुसरा डाव १३४ धावांत गुंडाळला व रणजी क्रिकेट सामन्यात रंगत निर्माण केली.

संबंधित बातम्या