मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहिल्या दिवसापासूनच सामन्याची लज्जत वाढवणारी ठरली. एकीकडे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले,
रणजीच्या रणधुमाळीत मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहायला मिळत आहे. मुंबईचा पहिला डाव ४०२ धावांवर संपुष्टात आला आहे. मुंबईच्या आव्हानाला सामोरे जाण्यास…
रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज झहीर खान खेळणार असल्यामुळे मुंबईचा संघ मजबूत झाला आहे.