मुंबई-दिल्ली लढत अनिर्णीत उन्मुक्त चंदचे शतक

उन्मुक्त चंदच्या शतकाच्या जोरावर दिल्लीने मुंबईविरुद्धचा सामना अनिर्णित राखला. बीकेसी संकुलातील मैदानात सुरू असलेल्या या सामन्यात २ बाद १९८ वरून

मुंबईचा विजय ‘सचिन’भरोसे!

सचिन रमेश तेंडुलकर हे काय रसायन आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा त्याच्या अखेरच्या रणजी सामन्यात आला. हरयाणाच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईचे…

काश्मीरचा परवेझ रसूल भारतीय संघात

युवा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूलचे नाव आता क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविणारा तो जम्मू आणि…

‘सुरेख’ रैना!

न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी डावात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता.. त्यानंतर कसोटी संघातून त्याची उचलबांगडी झाली.. पण इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धावांच्या…

मेरी जंग!

भारतीय क्रिकेटसाठी आगामी काळ हा फार मोठय़ा अग्निपरीक्षेचा आहे. कारण ऑस्ट्रेलियासारख्या जागतिक क्रिकेटमधील ‘दादा’ राष्ट्राशी भारताला चार कसोटी सामन्यांची मालिका…

रणजीचा राजा!

* विक्रमांना गवसणी घालणारे वासिम जाफरचे शानदार शतक * मुंबईकडे १३९ धावांची आघाडी वासिम जाफर गेली १६ वष्रे देशातील स्थानिक…

‘रण’संग्राम!

इतिहास, खेळाडूंची कामगिरी आणि वानखेडे स्टेडियम या साऱ्या गोष्टी जरी अनुकूल असल्या तरी मुंबईचा संघ निर्धास्त नक्कीच नाही. कारण प्रथमच…

सक्षम आहात, पण गाफील राहू नका!

मुंबईचा संघ रणजी क्रिकेट स्पर्धेच्या चाळिसाव्या विजेतेपदाच्या उंबरठय़ावर आहे आणि समोर ठाकला आहे तो गटविजेत्या पंजाबला धूळ चारणारा सौराष्ट्रचा संघ.…

पावसाचा फटका मुंबई-सेनादल सामन्याला

मुंबई आणि सेनादल यांच्यात पालम येथे सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्याला पावसाचा फटका बसला. गुरुवारी रात्रीपासून सुरू…

जीतना मना हैं..

मुंबईचा संघ म्हणजे खडूस, जिंकण्यासाठी जिवाचे रान करणारा, अशी काही वर्षांपूर्वी ओळख होती खरी, पण ही ओळक आता लुप्त होतेय…

संबंधित बातम्या