रत्नागिरी

रत्‍नागिरी (Ratnagiri) अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
guardian minister dr uday samant announced grand memorial of dharmaveer sambhaji maharaj with world class architect
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिकस्तराचे स्मारक होणार ; ९० दिवसात निविदा काढण्याच्या पालकमंत्री डाॕ. उदय सामंत यांच्या सुचना

जागतिक स्तरावरील आर्किटेक नेमून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.उदय सामंत…

Mumbai goa national highway deaths
मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्युचा सापळा, ३९९ अपघातात महामार्गाने घेतले १३७ जणांचे बळी

कोकणाला जलद गतीने मुंबईला जोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा घाट घातला.

Ratnagiri district continues its economic development run in the Loksatta jilha nirdeshank
रस्ते, बँकिंगमुळे रत्नागिरीला बळ; कृषी, मत्स्य, पर्यटनाला उद्याोगांचीही चांगली जोड

 रस्तेविकास आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्याने ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’मध्ये आर्थिक विकासाची घोडदौड कायम राखली…

903 baby turtles from Gavkhadi beach in Ratnagiri jumped into the sea
रत्नागिरीतील गावखडी येथील गावखडी समुद्र किनाऱ्यावरील ९०३ कासवांची पिल्ले समुद्रात झेपावली

रत्नागिरीतील गणपतीपूळे पाठोपाठ यावर्षी गावखडी समुद्र किनाऱ्यावर देखील मोठ्या प्रमाणात कासवांच्या अंड्यांची घरटी सापडली आहेत

armed salute by police to shree dev bhairi bua
रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाला पोलिसांकडून सशस्त्र सलामी; १२५ वर्षांची परंपरा जपत शिमगोत्सव साजरा

होळीच्या रात्री १२ वाजता भैरीबुवाची पालखी वाजत-गाजत मंदिराबाहेर आली आणि मध्यरात्री १२ च्या सुमारास पुन्हा मंदिरात विराजमान करण्यात आली.

fire breaks out in mango and cashew orchard
नेवरे येथे आंबा काजूच्या बागेला आग लागल्याने ३६०० कलमे जाळून  खाक; कोठ्यावधीचे नुकसान

या बागेतून महावितरण कंपनीची वीज वाहिनीची लाईन जाते. त्यामुळे शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याचे बागायतदारा कडून सांगण्यात येत आहे.

two booked land purchase fraud in chiplun
जमीन खरेदी व्यवहारात १४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक; चिपळूणात दोघांवर गुन्हा

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात जमीन खरेदीच्या व्यवहारात तब्बल १४ लाख ८२ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…

ajit pawar ratnagiri news in marathi
पर्यावरणाचा ऱ्हास होणारे कोणतेही प्रकल्प कोकणात येणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

khed bus staion
रत्नागिरी जिल्ह्यातील २२ बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही बसवणार – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या २२ बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात येत असल्याची…

BJP is working to spoil the atmosphere in Konkan Congress state president Harshvardhan Sakpal alleges
भाजपा कोकणातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहे; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा आरोप

कोकणातील स्वास्थ्य,  वातावरण बिघडविण्याचे काम राज्याच्या सत्ताधारी पक्षातील लोक करीत आहेत. भाजपाचे स्थानिक लोकनेते बेताल वक्तव्य करुन कोकणातील शांत वातावरण…

संबंधित बातम्या