Page 2 of रत्नागिरी News

armed salute by police to shree dev bhairi bua
रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाला पोलिसांकडून सशस्त्र सलामी; १२५ वर्षांची परंपरा जपत शिमगोत्सव साजरा

होळीच्या रात्री १२ वाजता भैरीबुवाची पालखी वाजत-गाजत मंदिराबाहेर आली आणि मध्यरात्री १२ च्या सुमारास पुन्हा मंदिरात विराजमान करण्यात आली.

fire breaks out in mango and cashew orchard
नेवरे येथे आंबा काजूच्या बागेला आग लागल्याने ३६०० कलमे जाळून  खाक; कोठ्यावधीचे नुकसान

या बागेतून महावितरण कंपनीची वीज वाहिनीची लाईन जाते. त्यामुळे शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याचे बागायतदारा कडून सांगण्यात येत आहे.

two booked land purchase fraud in chiplun
जमीन खरेदी व्यवहारात १४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक; चिपळूणात दोघांवर गुन्हा

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात जमीन खरेदीच्या व्यवहारात तब्बल १४ लाख ८२ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…

ajit pawar ratnagiri news in marathi
पर्यावरणाचा ऱ्हास होणारे कोणतेही प्रकल्प कोकणात येणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

khed bus staion
रत्नागिरी जिल्ह्यातील २२ बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही बसवणार – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या २२ बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात येत असल्याची…

BJP is working to spoil the atmosphere in Konkan Congress state president Harshvardhan Sakpal alleges
भाजपा कोकणातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहे; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा आरोप

कोकणातील स्वास्थ्य,  वातावरण बिघडविण्याचे काम राज्याच्या सत्ताधारी पक्षातील लोक करीत आहेत. भाजपाचे स्थानिक लोकनेते बेताल वक्तव्य करुन कोकणातील शांत वातावरण…

Ratnagiri, peace , Rajapur , dispute , two groups,
रत्नागिरी : दोन गटांतील वादानंतर राजापुरात तणावपूर्ण शांतता

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील जवाहर चौकामध्ये शिमगोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान होळी मशिदीच्या पायऱ्यांवर टेकवण्यावरून झालेल्या वादानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

vilas patne
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला वशिष्ठीचे पाणी पुरविण्याचा शासनाने गांभिर्याने विचार करावा – ॲड. विलास पाटणे

वशिष्ठीचे पाणी पिण्याकरिता व सिंचनाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरविण्याकरिता शासनाने गांभिर्याने विचार केला पाहिजे.

Ratnagiri tourist spots hit by rising temperatures
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना वाढत्या तापमानाचा फटका; पर्यटकांची संख्या रोडावल्यामुळे व्यावसाय धोक्यात

देश विदेशातील पर्यटकांना कोकणातील पर्यटन स्थलांचे आकर्षणाने चांगलीच भुरळ घातली असताना येथील तापमान वाढीचा फटका आता कोकणातील पर्यटन स्थळांना बसला…

dapoli two groups fight
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील अडखळ मोहल्ला येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

अडखळ तरीबंदर येथे दोन गटाच्या लोकांमध्ये सायंकाळी जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. याचे पर्यावसान जोरदार दंगलीमध्ये झाल्याने पाजपंढरी येथील जमाव मोठ्या…

ताज्या बातम्या