Page 2 of रत्नागिरी News

होळीच्या रात्री १२ वाजता भैरीबुवाची पालखी वाजत-गाजत मंदिराबाहेर आली आणि मध्यरात्री १२ च्या सुमारास पुन्हा मंदिरात विराजमान करण्यात आली.

या बागेतून महावितरण कंपनीची वीज वाहिनीची लाईन जाते. त्यामुळे शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याचे बागायतदारा कडून सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात जमीन खरेदीच्या व्यवहारात तब्बल १४ लाख ८२ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…

दोन दुचाकी समोरा समोर धडकून झालेल्या अपघातात दोघाही दुचाकीस्वारांचा मृत्यु झाला.

गुहागरमधील एका गावात आता शिवी देणाऱ्याला दंड भरावा लागणार आहे. बहुधा असा ठराव करणारं हे कोकणातील पहिलंच गाव असावं.

रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या २२ बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात येत असल्याची…

कोकणातील स्वास्थ्य, वातावरण बिघडविण्याचे काम राज्याच्या सत्ताधारी पक्षातील लोक करीत आहेत. भाजपाचे स्थानिक लोकनेते बेताल वक्तव्य करुन कोकणातील शांत वातावरण…

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील जवाहर चौकामध्ये शिमगोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान होळी मशिदीच्या पायऱ्यांवर टेकवण्यावरून झालेल्या वादानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

वशिष्ठीचे पाणी पिण्याकरिता व सिंचनाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरविण्याकरिता शासनाने गांभिर्याने विचार केला पाहिजे.

देश विदेशातील पर्यटकांना कोकणातील पर्यटन स्थलांचे आकर्षणाने चांगलीच भुरळ घातली असताना येथील तापमान वाढीचा फटका आता कोकणातील पर्यटन स्थळांना बसला…

अडखळ तरीबंदर येथे दोन गटाच्या लोकांमध्ये सायंकाळी जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. याचे पर्यावसान जोरदार दंगलीमध्ये झाल्याने पाजपंढरी येथील जमाव मोठ्या…