Page 29 of रत्नागिरी News

पुढील तीन चार तासांत मुंबई, ठाणे,पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली…

या अपघातात ८ जणांचा मृत्यू, तर ६ प्रवासी जखमी झाली होते.

अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघातस्थळावरून पळ काढला. त्यांचा शोध दापोली पोलीस घेत आहेत.

MPL 2023 KT vs RJ: एमपीएल २०२३ मधील आज चौथ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स आणि कोल्हापूर टस्कर्स संघ आमनेसामने असणार आहे.…

‘घार हिंडते आकाशी, परि तिचे लक्ष पिलापाशी’ या उक्तीनुसार राज्यपातळीवरील मंत्री असले तरी मुख्यत्वे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध योजनांचा वर्षाव…

“आयकर विभागाने अनिल परब यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत,” असेही किरीट सोमय्यांनी सांगितलं.

“पंतप्रधान मोदींच्या कामावर देशातील जनता खूश, त्यामुळे…”, असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

पश्चिम घाट एकच असला तरी प्रत्येक ठिकाणचे वातावरण वेगळे आहे याची कल्पना माणसांना येऊ नये याचे आश्चर्य वाटते.

“मुख्यमंत्री सुरत, गुवाहाटीला गेले, मग तळीयेला आले होते का?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

“बारसूतील पोलीस चीनच्या सीमेवर लावले असते, तर…” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव हे बारसू दौऱ्यावर आहेत. पण, गाडी अडवल्यानंतर भास्कर जाधव यांचा पोलिसांबरोबर वाद झाला.

बारसूतील आंदोलकांची भेट उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.