Page 29 of रत्नागिरी News

बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

“बेरोजगारी दूर करायची असेल, तर मोठे प्रकल्प आणले गेले पाहिजेत.”

“बारसू प्रकरणात उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे, तीच पक्षाची असेल”

“खाजगी लोकांनी बारसूच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्या आहेत, त्यामुळे…”

वाढत्या आधुनिकीकरणाबरोबर इंधनाची गरज जागतिक पातळीवर सतत वाढती राहिलेली आहे त्यामध्ये तेल हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. भारतामध्ये तेल उत्पादनाला…

राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी असलेला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध मोडून काढत ड्रिलिंगचे काम मंगळवारी सुरू करण्यात…

दीपक केसरकर म्हणाले की, कोकणात एन्रॉन प्रकल्प येत होता, तेव्हादेखील स्थानिकांकडून विरोध झाला होता.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने केरळ रेल्वे आग प्रकरणातील आरोपी शाहरुख सैफी याला मंगळवारी रात्री उशिरा…

उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांना आपल्या संघटनेत प्रवेश देऊन कोकणात…

अतिशय स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या निकालांबाबतचे सर्वच राजकीय पक्षांचे दावे थोडे अतिशयोक्तीचे असतात, हे लक्षात घेतलं तरी यातून मतदारांचा कल निश्चितपणे…

रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्या दृष्टीने आक्रमक राजकीय पवित्र घेणं अपेक्षित होतं. पण फुटबॉलच्या भाषेत बोलायचं तर मंत्री सामंतांनी चांगला…

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…