Page 8 of रत्नागिरी News

रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेर येथे भक्षाच्या शोधात वस्तीत आलेला बिबट्या एका विहिरीत पडला. या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिवदान देत…

मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या बावनदी बस थांब्या जवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात…

पोलीस विभागाला १० स्कॉर्पिओ, १४ ई बाईक, व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण

शामराव सहकारी पतसंस्था ही सन १९८६ साली स्थापन झाली असून या पतसंस्थेची एकच शाखा असून ती शाखा भरणे येथे गेली…

दापोली येथे संरक्षित असलेल्या रान कोंबड्याची शिकार करणे दोन इसमांना महागात पडले असून वन विभागाने या दोघांवर गुन्हा दाखल करून…

रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला अडथळा ठरलेले बसरा हे जहाज लवकरच भंगारत काढण्यात येणार आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर तब्बल ४८ हजार ७०१ इतक्या मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी कांदळवन विभागाने संरक्षित…

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हापर्यत रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर तब्बल ४८ हजार ७०१ इतक्या मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी कांदळवन विभागाने…

किरण सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे साळवी अचानक शिंदे गटात का दाखल झाले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गावतल्या शे-दीडशे शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या एकूण साडेचार हजार एकर क्षेत्रफळाच्या जमिनी चक्क एकत्रितपणे विक्रीला काढल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटातून लोक बाहेर पडत आहे, त्याचे उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

शासनाने समुद्रातील दहा वावाच्या आत मासेमारी करण्यास घातलेल्या बंदीविरोधात रत्नागिरीतील मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक दिली.