एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या २२ बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात येत असल्याची…
कोकणातील स्वास्थ्य, वातावरण बिघडविण्याचे काम राज्याच्या सत्ताधारी पक्षातील लोक करीत आहेत. भाजपाचे स्थानिक लोकनेते बेताल वक्तव्य करुन कोकणातील शांत वातावरण…
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील जवाहर चौकामध्ये शिमगोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान होळी मशिदीच्या पायऱ्यांवर टेकवण्यावरून झालेल्या वादानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
अडखळ तरीबंदर येथे दोन गटाच्या लोकांमध्ये सायंकाळी जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. याचे पर्यावसान जोरदार दंगलीमध्ये झाल्याने पाजपंढरी येथील जमाव मोठ्या…
रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर दरवर्षी घसरत असल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्म दरात होणारी घसरण पाहता…