Action taken against LED boat at Jaigad three sailors arrested for Rs 4 lakhs
चार लाखाच्या मुद्देमालास तीन खलाशांना ताब्यात घेत जयगड येथे एलईडी नौकेवर कारवाई

तालुक्यातील जयगड येथे एल.ई. डी. नौकेवर शुक्रवारी रात्री उशिरा कारवाई करण्यात आली आहे. यामधे ३ तांडेलांसह लाईट, जनरेटर व इतर…

jnpt
रत्नागिरीतील उत्पादित माल आता थेट जेएनपीटी बंदरात; कोकण रेल्वेचे आयात- निर्यात क्षेत्रात मोठे पाऊल फ्रीमियम स्टोरी

रत्नागिरीतील उत्पादित माल आता थेट कोकण रेल्वेच्या माध्यमातून जेएनपीटी बंदरात जाणार आहे.  यासाठी कोकण रेल्वेने निर्यात व आयात क्षेत्रात रत्नागिरीसाठी…

District Chief Sanjay Kadam expelled from Thackeray Shiv Sena party
जिल्हाप्रमुख संजय कदम यांची ठाकरे शिवसेना पक्षातून हकालपट्टी

जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

Increase in wildfires in Konkan due to rising heat ratnagiri news
वाढत्या उष्णतेमूळे कोकणात वणवा लागण्याच्या प्रमाणात वाढ; अग्नी तांडवामुळे बागायतदारांचे  कोट्यावधी रुपयांचे नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेचा फटका शेतकरी आणि काजू – आंबा बागायतीला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे.

Vande Bharat Express , Kherdi bridge ,
कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात टळला, वाचा सविस्तर…

कोकण रेल्वे कारभाराच्या हलगर्जीपणामुळे होणारा मोठा अनर्थ टळला आहे. चिपळूणजवळच असलेल्या कळंबस्ते फाटा येथे फाटक न पडल्याने गोव्याकडून मुंबईकडे रवाना…

bhaskar jadhav leader of opposition vidhan sabha
विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर ठाकरे गटाकडून शिक्कामोर्तब

कोकणातील गुहागर विधानसभे मधून निवडून आलेले आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना असा राजकीय प्रवास केला आहे.

Chandrapur groundwater pollution affects 598 villages in this district already burdened by dust pollution
रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात आमदार व्यस्त, सह्यांविना जिल्ह्याचा पाणी टंचाई आराखडा रखडला

रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या गतवर्षी पेक्षा यावर्षी जास्त भेडसावणार असल्याची शक्यता आहे.

Leopard spotted residential area rural areas Rajapur town Ratnagiri district
राजापुर शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला; सर्वत्र भीतीचे वातावरण

वडदहसोळ येथील ग्रामस्थ गिरीष म्हादये यांच्या घराच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस बिबट्या रात्रीच्यावेळी आल्याचे त्यांच्या घर परिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही…

Rising heat will hits mango plantations growers fear loss of crores
वाढत्या उष्णतेचा आंबा बागायतीला फटका; कोट्यावधीचे नुकसान होण्याची बागायतदारांना धास्ती

वाढत्या उष्णतेने आंब्याच्या झाडावरिल कै-या गळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच कैऱ्या उन्हाने करपू लागल्याने काळ्या पडू लागल्या आहेत.

रिफायनरी प्रकल्पासाठी  माजी आमदार राजन साळवी यांनी पावणे तीन कोटी रुपयांची दलाली केली; माजी खासदार विनायक राऊत यांचा आरोप

राजापूर तालुक्यातील नाणार बारसू येथे  रिफायनरी प्रकल्प होणार म्हणून  परप्रांतीय लोकांनी येथील जमिनी विकत घेतल्या. त्या जमिनीसाठी माजी आमदार राजन…

Ratnagiri, Veer Savarkar, thoughts , Uday Samant ,
वीर सावरकरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला भेट द्यावी हा जिल्ह्याचा…

संबंधित बातम्या