एप्रिल-मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यास संघटनात्मक घडी विस्कटली जावू नये, अशी वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठा आरोप…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना गनिमी काव्याने सुप्तपणे सुरतला नेण्याची जबाबदारी भाजप पक्षनेतृत्वाच्या इशाऱ्यावरून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी…