Page 2 of वाचकांची पत्रे News

तरीही चंदन तस्करी, कोळसा खाणी, अमर्याद जंगलतोड, अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया, वाळू उपसा, नद्या- समुद्र- खाड्यांत भराव घालून केली जाणारी…

भारताशी वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इस्लामिक कट्टरतावादी शक्ती भारतविरोधी भावनांचा फायदा घेऊन अल्पसंख्यांवर हल्ले चिथावत आहेत. शेख हसीना सरकारला दिलेल्या…

अमेरिकेचे स्टेट डिपार्टमेंट आणि सोरोस यांची ओसीसीआरपी म्हणजेच ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ ही संस्था काँग्रेसच्या मदतीने भारत अस्थिर…

चुकांसंदर्भात आत्मपरीक्षण करण्याऐवजी चुकांवर पांघरूण घालून ईव्हीएमसारखा बिनबुडाचा मुद्दा चघळला गेला. त्यातून काहीही हाती लागणे शक्य नव्हतेच.

देशात महागाई अक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. सर्वसामान्य आणि विशेषत: मध्यमवर्गीय पिचले असताना निव्वळ केंद्र सरकारच्या अनुनयासाठीच या काल्पनिक पूर्वअंदाजित…

‘जरा हवा येऊ द्या!’ हे संपादकीय वाचले. प्रदूषणाला शेतकरी, सरपणासाठी लाकडे गोळा करणारे आदिवासी किंवा (कचरा गोळा करण्याची सुविधा नसल्याने)…

मुंबईतील अनेक जमिनी घशात घालण्याचा डाव अजूनही पूर्णत्वास न गेल्याने, संभाव्य अडथळा टाळण्यासाठी महापालिका निवडणुका हेतुपुरस्सर लांबवल्या जात आहेत.

राजकीय फलकबाजीमुळे शहर विद्रूप होते, ही टीका निरर्थक. उलट त्यामुळे हे काम करणाऱ्यांना चार पैसे मिळतात.

सहानुभूती कोणाच्या बाजूने? कोणी दगा दिला? मी जिंकलो नाही तरी चालेल, पण तो निवडून यायला नको, ते इतकी मदत देतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अनेकदा आपल्या विरोधकांबाबत मर्यादा सोडून बोलतात आणि अनुयायी त्यांचेच अनुकरण करतात.

मध्यमवर्गीयांना रिक्षा टॅक्सी, बसने प्रवास केल्याशिवाय आरे ते बीकेसी ही मेट्रो रेल्वे गाठणे शक्यच नाही तसेच ते जिकिरीचे आणि खार्चीकही…

कोणत्याही समूहातील उपद्रवी घटक जितके इतरांना त्रासदायक असतात तितकेच किंवा त्याहीपेक्षा अधिक त्रासदायक त्या समुदायाला असतात.