Page 38 of वाचकांची पत्रे News

महाराष्ट्र सरकारचं सगळंच कसं निवांत आणि बेफिकीर चालू असतं याचा आणखी एक नमुना : २०१३ची अमरनाथ यात्रा २८ जूनपासून सुरू…

‘सचिनची ती विश्रांती, बाकीच्यांना डच्चू!’ हे अविनाश वाघ यांचे पत्र (लोकमानस, ९ मार्च) वाचून खेद वाटला. त्यांची प्रतिक्रिया ही नाण्याची…

‘यूपीएससी’च्या बदलांकडे सकारात्मकपणेच पाहावे अशा आशयाचे केतनकुमार पाटील यांचे पत्र (७ मार्च) वाचले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अशी सकारात्मकता बाळगणे…

‘निर्थक आणि कालबाह्य’ हा अग्रलेख (२७ फेब्रु.) सरकारच्या झापडबंद कार्यसंस्कृतीवर लेझर किरण टाकणारा वाटला. आíथक तरतुदीचा विचार आणि नियोजन न…

‘त्यांना पेपर सोपाच गेला असेल’ ही ऊर्मिला घोरपडे यांची प्रतिक्रिया वाचली. ( लोकमानस, २८ फेब्रुवारी). मी स्वत: बारावी सायन्सचा विद्यार्थी…
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना महाराष्ट्र शासनाचा पहिलाच ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याने गानरसिकांना मनस्वी…
गृहखाते दहशतवादी हल्ला झाल्यावर हल्ल्याची पूर्वसूचना दिल्याची टिमकी वाजवते. गुप्तचर विभागाने दहशतवादी संघटना घातपात घडविणार असल्याच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे गृहखाते सर्व…
मराठी माणसांची परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात राज्यात होत असलेली पीछेहाट आपण सर्वजण पाहतच आहोत. त्यासाठी वेळोवेळी मनसेकडून जी पावले उचलण्यात येतात ती…
राज ठाकरे यांच्या १२ फेब्रुवारीच्या कोल्हापूरच्या सभेला जमलेली तोबा गर्दी पाहून बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कच्या सभेची आठवण आली. पण या ठिकाणी…
आपल्या मुलामुलीच्या विवाहाला शाही व्यवस्थेला लाजवेल असा खर्च केल्याबद्दल नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर…
विक्रम गोखले यांनी (लोकसत्ता १४ फेब्रुवारी) काश्मिरी जनतेबाबत व्यक्त केलेला कळवळा आणि अब्दुल्ला घराण्याविषयीची त्यांची आगपाखड या दोन्ही प्रतिक्रिया म्हणजे…
आपल्या देशात दिवंगत महनीय व्यक्ती किंवा राष्ट्रपुरुष यांना आदरांजली (अभिवादन) अर्पण करणे म्हणजे त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिवशी सरकारी सुट्टी…