आसारामसारख्या आध्यात्मिक अतिरेक्यांनी ठिकठिकाणी एकरोगणती जमिनींवर अतिक्रमण केले असल्याचे उघड झाल्याच्या बातम्या, जणू काही यापूर्वी कोणाला ठाऊकच नव्हते अशा थाटात…
गिरीश कुबेर यांनी ‘पराजयदशमी’ (लोकरंग, १३ ऑक्टोबर) लिहिताना हात राखून शब्दप्रयोग केल्याचे वारंवार जाणवते. आज महाराष्ट्रातील वैचारिक दहशतवाद एवढय़ा थराला…