Page 3 of वाचकांच्या प्रतिक्रिया News

रेल्वेचा सामान्य माणसाला उपयोग झाला पाहिजे पण ती आता असामान्य लोकांची होत आहे.

अशांत मणिपूरमध्ये आपोआप शांतता प्रस्थापित होणार नाही. मणिपूरमधील वैमनस्य मुख्यत: मैतई (हिंदू) विरुद्ध कुकी (ख्रिास्ती) समाजात आहे.

रिझर्व्ह बँक आणि सरकारने दयाळू होऊन सर्वोच्च न्यायालयात या कर्जबुडव्यांची नावे जाहीर करणेस नकार दिला.

जनतेच्या करांतून भरणाऱ्या तिजोरीतून पैसे काढून थेट ‘लाडक्यां’च्या बँक खात्यात वळवले जात आहेत.

मोदी-शहांनी मात्र अडवाणींपासून ते वसुंधरा राजेंपर्यंत अनेकांना अनेक निवडणुका जिंकल्यानंतरही निर्ममतेने दूर करून पक्षाला मनाप्रमाणे आकार दिला.

योग्य सुविधा आणि संधींच्या अभावामुळे आपल्या देशातील प्रतिभावंत परदेशात स्थलांतरित होतात. अशा अनेक कारणांमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीस मर्यादा येतात.

जूनमधील निकालानंतर आतापर्यंत आळीमिळी गुपचिळी धारण करून बसलेला संघ परिवारदेखील बोलू लागला.

महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील ही सर्वात निकृष्ट दर्जाची कामगिरी असणारी विधानसभा म्हणावी लागेल.

एक देश एक निवडणूक प्रकल्पाचा अहवाल १८ हजार ६२६ पानांचा म्हणजे भला मोठा ग्रंथच आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील किती सदस्यांनी त्याचे…

सरकारने आयुर्वेदच्या नावावर खोटे औषध विकणारे, गोमूत्राने उपचार करणारे, अशा बाबा-बुवांना हा पुरस्कार दिला नाही, हेच नवल.

दक्षिणेकडील राज्यांनी प्रगती केली. तर उत्तरेकडील राज्यांनी प्रगती केलीच नाही असे नाही, मात्र तेथील लोकसंख्या वेगाने वाढत गेली.

दिल्लीतील कुस्तीगीर महिला खेळाडूंचे आंदोलन, मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार आणि नंतरचा हिंसाचार यांबाबत कधी राष्ट्रपतींनी भाष्य केल्याचे दिसून येत नाही, परंतु…