Page 43 of भरती News
अर्जदारांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे विषय घेऊन किमान ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम…
मात्र, शिक्षक भरतीसाठी आता पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्यात येणार का, याबाबत अजूनही निश्चित निर्णय झाला नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अर्जदारांनी रसायनशास्त्र, बायोकेमिस्ट्री, जीव-रसायनशास्त्र, मत्स्योत्पादन, मत्स्य-प्रक्रिया यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजारी भरती करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्यास वारकरी, फडकरी व अन्य काही संघटनांनी विरोध केल्याच्या पाश्र्वभूमीवर पुजारीपदाच्या…
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेकडून ७६ एएनएम पदासाठी होणाऱ्या मुलाखतीदरम्यान प्रचंड गदारोळ झाला. अपात्र उमेदवारांची यादी लावली नाही.
अर्जदारांनी कृषी, लाइफ सायन्स, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, पशु-विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, पत्रकारिता, ग्रामीण विकास, संगणकशास्त्र यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह…
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी.
राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षकांच्या पदोन्नत्या, कुलगुरूंच्या नियुक्तया, शिक्षकांच्या नेमणुका या जुन्याच निकषांनुसार केल्या जात आहेत. यूजीसीच्या नियमांवर बोट ठेवणाऱ्या शिक्षकांनी आणि…
अर्जदारांनी रसायनशास्त्र, कृषी, फूड टेक्नॉलॉजी, दुग्धोत्पादन यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जदारांनी चांगल्या शैक्षणिक आलेखासह बी.फार्म. अथवा एम.फार्म. पात्रता पूर्ण केलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकलच्या http://www.kaplindia.com…
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पोलीस वा संरक्षण दलातील कामाचा पाच वर्षांचा अनुभव असायला…
आचारसंहितेच्या काळात कंत्राटी भरती केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे, तसेच शिस्तभंगाची…