राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील महत्त्वाचे पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाने ६७२ मूळ रहिवाशांसह सोडतीतील ३०५ विजेत्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता येथे सर्वसामान्यांनाही मोठ्या संख्येने…
वसई पश्चिमेच्या सनसिटी येथील मिठागरच्या पंधराशे एकर जागेवर धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज…