
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील नागपूर इतकाच अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मतदारसंघ म्हणजे रामटेक. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा होता. पक्षफुटीमुळे…
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात बंडखोरीचा फटका भाजप आणि काँग्रेस उमेदवाराला बसू शकते, असा अंदाज होता मात्र मागील १० दिवसात त्यांची बंडखोरी…
अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी देखील कुणबी समाजातील काहींची नावे अचानक चर्चेत आली आहेत. जातीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यावर प्रमुख पक्षांचा भर…
कोणत्याही निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. पण, तु्म्हाला माहिती आहे का मतदार यादीत नाव कसे तपासायचे?…
सातारा म्हणजे उदयनराजे भोसले हे समीकरण राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीत मोडून काढले होते. यंदा बेरजेचे राजकारण करीत साताऱ्याचा गड पुन्हा सर करण्यासाठी…
अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, दिंडोशी असा विस्तारलेल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील चित्र सारेच अस्पष्ट आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार…
गांधी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा वर्धा हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला ओखळला जायचा. पण कालांतराने काँग्रेस संघटन कमकुवत होत गेली…
भाजपने राज्यसभेसाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना संधी देऊन पुणे लोकसभा मतदार संघातील अवघड झालेली राजकीय समीकरणे एकाच निर्णयाने सोडविली…
सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून आग्रह धरला गेल्यास अजित पवार यांनाही ताकद पणाला लावावी लागणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदा मुख्यमंत्र्यांपुढेच प्रश्नांची भलीमोठी मालिका उभी ठाकल्याचे चित्र आहे.
बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र जाणीवपूर्वक रंगवले जाते.
‘सत्याग्रह, समाजवाद व लोकशाही’ या शीर्षकाच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित लेखाचे दुसरे घटकतत्त्व समाजवाद होय.
राज्यपालपदाकडून तटस्थतेची अपेक्षा असते. त्याचे मुख्य कार्य असते घटना-सुसूत्रता राखणे आणि राष्ट्राची एकता अबाधित ठेवणे.
‘राहू, केतू डोक्यात आल्यामुळेच डॉक्टरांनी दहा लाख रुपये अनामत भरा असे रुग्ण तपासणीच्या कागदावर लिहिले’ या क्रांतिकारी वक्तव्याबद्दल पुण्यातील आम्ही…
पाण्याची उपलब्धता व त्यावरील ताण लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे व भूजलाचे योग्य व्यवस्थापन व नियमन आवश्यक ठरते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक…
शहरातील पदपथांवर लावण्यात आलेले आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे ‘डीपी’ (डिस्ट्रिब्युशन पॅनेल) काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
‘शेती हा भांडवली व्यवसाय आहे. शेतकऱ्याकडे भांडवल नसेल, तर शेतकरी शेती करू शकणार नाही. पैशांअभावी शेतकरी बँकांकडून कर्ज काढतो आणि…
नोंदणीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रनिहाय प्राथमिक सदस्यता नोंदणीचे ४ लाख ८३ हजार २०० एवढे उद्दिष्ट देण्यात होते.
‘पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी बाधित शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महायुती सरकारने वर्षापूर्वी महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी ‘गुलाबी (पिंक) ई-रिक्षा’ योजना जाहीर केली. या योजनेचा राज्यातील एकाही महिलेला अद्याप लाभ…
दैनंदिन वापरातील बहुतेक उपकरणे सेमीकंडक्टर चिपशिवाय क्षणभरसुद्धा चालणार नाहीत. पण भविष्यात ही पारंपरिक चिपनिर्मिती अस्तंगत होईल का?