Page 5 of रिक्षा News

शंभर संदेशांपैकी केवळ एखादा संदेश तक्रारीचा असल्याचा अनुभव सध्या आरटीओत येत आहे. त्यातही बहुतेक तक्रारी रिक्षाबद्दल आहेत.

रिक्षाचालकांना मनाजोगे भाडे मिळाले तरच ते प्रवाशांची वाहतूक करतात. अन्यथा, सीएनजी नसल्याचे तसेच इतर कारणे सांगून भाडे नाकारतात.

येत्या १६ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी येणा-या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा मोर्चातून देण्यात आला.

केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये वाहन योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपयांची शुल्काची तरतूद आहे.

अखेर प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी रेल्वे स्थानकावरील प्रीपेड बूथ लवकच सुरू केले जाणार आहे. ही सेवा मोबाईल उपयोजनाद्वारे देण्याचा…

हा प्रकार अनैतिक संबंधातून घडला असल्याचा अंदाज असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतले.

रिक्षाने घरी जात असलेल्या एका महिलेच्या हातातील मोबाइल हिसकावून चोरांनी दुचाकीवरून पोबारा केल्याची घटना शनिवारी मुलुंड परिसरात घडली.

रिक्षा पासिंग करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रूपये इतका दंड आकारण्यास परिवहन कार्यालयाने सुरुवात केली आहे.

पासिंग न झालेल्या रिक्षा वाहनासाठी दररोज पन्नास रुपये विलंब शुल्क आकारावे असे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाने काढले आहे.

रिक्षाचलाकांना दिवसातील १२ ते १४ तास वाहतूक कोंडीत आणि प्रदूषणात घालवावे लागतात. त्यामुळे शहरातील वाहन संख्येला मर्यादा घालावी आणि या…

बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून १४ दिवसांमध्ये ५२ हजार १८९ दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

गेल्या तीन महिन्यांत नियम मोडणाऱ्या एक हजार ६२० बेशिस्त रिक्षाचालकांवर पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त कारवाई केली आहे.