Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 4 of अधिकार News

पुलाच्या जागेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना; श्रेयवादातून कोल्हेकुई

कोणत्याही लोकप्रतिनिधीला त्यांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप चालत नाही हे सर्वज्ञात आहे. याच पाश्र्वभूमीवर कराड व पाटण तालुक्यातील आमदार मंडळींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

‘रासबिहारी’ मुख्याध्यापिकेच्या अधिकारांविषयी शिक्षणाधिकाऱ्यांचा आक्षेप

शैक्षणिक अर्हता योग्य नाही म्हणून येथील रासबिहारी इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिकेस प्रशासकीय कामकाज व दाखल्यांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकारच मिळत नसल्याचे जिल्ह्याचे…

‘उचल्या’च्या हक्कांची उचलाउचली

एखाद्या गाजलेल्या कादंबरीवर चित्रपट येण्याची बातमी आली की, वादाला तोंड फुटलेच पाहिजे, असे काही विधिलिखित असावे. कारण लक्ष्मण गायकवाड लिखित…

गावातच जमिनी मिळाव्यात यासाठी वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे

मोठय़ा संघर्षांतून खंडकरी शेतकऱ्यांच्या तिसऱ्या पिढीला जमिनी वाटपाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला तरी अद्याप गावातच जमिनी उपलब्ध होण्यास अधिकारी पातळीवर…

घरकुल योजनेत पत्नीलाही समान हक्क – मुश्रीफ

पत्नीच्या अपार कष्टामुळेच घराला घरपण येत असते. त्यामुळे हक्काच्या घरावर पती इतकाच पत्नीचाही अधिकार असणे आवश्यक आहे. त्यासाठीच घरकुल योजनेत…

शिक्षणाच्या हक्काचे काय होणार?

केंद्र सरकारने शिक्षण हक्ककायद्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१० पासून सुरू केली असली तरी या कायद्यानुसार आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी…

संरक्षण व हक्कांसाठी महिलांनी लढा उभारण्याची गरज- डॉ. जयश्री पाटील

स्त्रीमुळे विश्वाची निर्मिती झाली. स्त्री ही नवनिर्मितीची प्रेरणा असते, मात्र समाजात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्याला पायबंध घालण्यासाठी संरक्षण…

‘लोकाधिकार’ विरुद्ध ‘जनाधिकार’!

गेल्या काही वर्षांमध्ये क्षीण होत चाललेल्या शिवसेनेच्या लोकाधिकार चळवळीला नवा जोम देण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा सरसावली असली, तरी मात्र मनसेच्या…

आपल्या हक्कासाठी लढावेच लागेल -आ. बोपचे

शेतकऱ्यांचे प्रश्न सामाजिक व आíथक स्वरूपाचे असून शेतकरी आज सरकारच्या धोरणामुळे आत्महत्या करू लागला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, तसेच त्याच्या…

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या अधिकारात वाढ

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींचे सभापती यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या अधिकारात वाढ करण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील…

मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे- जिल्हाधिकारी

सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, त्यातूनच लोकशाहीचा पाया अधिक समृद्ध व मजबूत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार…

कथडय़ातील परिस्थिती नियंत्रणात

शाळकरी विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या कारणावरून जुन्या नाशिकमधील कथडा परिसरात बुधवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीचे रूपांतर दंगलीत झाले. परंतु पोलिसांनी…