Page 4 of आरएसएस प्रमुख मोहन भागवत News

अयोध्या म्हणजे ज्या शहरात युद्ध नसेल, संघर्षांपासून ते मुक्त असेल. भारतवर्षांच्या पुनर्उभारणीच्या मोहिमेची ही सुरुवात आहे.

अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंग्रजी भाषेचा स्वीकार करीत आहे का? संघाचा इंग्रजीला विरोध का होता आणि आता इंग्रजीचा स्वीकार का केला…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त (२४ ऑक्टोबर) रेशीमबाग, नागपूर येथे संघपरिवाराला संबोधित केले. तेव्हा त्यांनी ‘ सांस्कृतिक…

समाजात फूट पाडणाऱ्या अशा गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मेळाव्यात संघ प्रचारकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण वाचावे, असे आवाहन केले.

बाबासाहेब आपटे स्मारक समिती, संस्कार भारती, संस्कृती भारती यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या दत्ताजी डिडोळकर स्मृती भवनाचे लोकार्पण भागवत यांच्याहस्ते…

विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्याच्या दोन दिवस आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत भाष्य केले होते.

डाव्या विचारसरणीला रोखण्याची क्षमता भारत देशात आहे. हा देश सत्याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्यामुळे डाव्या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करेल,…

देशाचे नाव भारत हेच राहिले पाहिजे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी शनिवारी दिली.

सध्याची राष्ट्रीय, सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

सरसंघचालक आरक्षणाच्या मुद्दय़ावर इतकी पुरोगामी भूमिका घेतच आहेत तर त्याची तार्किक परिणती त्यांनी जातनिहाय जनगणनेस पाठिंबा देऊन करणे योग्य ठरेल

नागपुरातील ‘स्नेहांचल’ वेदना उपशमन केंद्राला डॉ. भागवत यांनी गुरूवारी भेट दिली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.