Page 8 of आरएसएस प्रमुख मोहन भागवत News

जग विश्वासावर चालते. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे, की जो स्वतः विश्वास ठेवतो आणि दुसऱ्यांना विश्वास ठेवायला लावतो.

“ऊर्जा मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो”, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

कोणीही दुसऱ्याची प्रार्थना पद्धत बदलण्याचा प्रयत्न करु नये, असंही ते म्हणाले.

Mohan Bhagwat: कोणालाही पूजा करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, असे सरसंघचालकांनी म्हटले आहे

आयुर्वेद क्षेत्रातील व्यक्ती काहीही करू शकतात, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रिय असलेला शब्द होता समता. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या जागी समरसता हा शब्द का वापरतो ?…

प्रभू श्रीराम यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम केले, असे मोहन भागवत म्हणाले.

जातिप्रथा समूळ नष्ट करण्याचे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले आहे, तसे खरोखरच झाले तर आंबेडकरवादी चळवळींचे प्रयोजन संपेल आणि…

विदर्भ संशोधन मंडळाच्या ‘वज्रसूची-टंक’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले भाषण आत्मपरीक्षणाला चालना देणारे…

पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही, हा विचार राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलून दाखवला, तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीतही आणला…

परिणामी अजूनही विकसनशील असलेल्या भारताची आर्थिक स्थिती नजीकच्या काळात बिकटच राहील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर…

वाल्मीकी समाजाने संघाच्या शाखांमध्ये येऊन स्वयंसेवकांशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.