Page 3 of आरटीई News

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत रविवारी संपली.

शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली असून, समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली…

आरटीई अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. हे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात…

आरटीईअंतर्गत खासगी शाळांतील प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु अनेक पालकांनी जर आरटीईसाठी अद्यापही अर्ज…

आरटीईअंतर्गत राज्यातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला १४ जानेवारी पासून सुरुवात झाली.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय तसेच दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खाजगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत२५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आरटीई खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून १४ जानेवारी सुरू करण्यात येत आहे.

आपल्या पाल्यास चांगल्या इंग्रजी शाळेत प्रवेश मिळावा, अशी इच्छा गरजू पालकांची असते. यासाठीच ‘राईट टू एज्युकेशन’अंतर्गत प्रवेश दिल्या जातात.

राज्यभरातील ९ हजार २१७ खासगी शाळांतील १ लाख ५ हजार २३७ रिक्त जागांपैकी ७८ हजार ३८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

आरटीई कायद्यातील २०१९ मधील सुधारणांनुसार, राज्य सरकारने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून ना-नापास धोरण रद्द केले