Page 6 of एस. जयशंकर News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी पुण्यातील निवडक संपादकांशी केलेल्या वार्तालापात चीन सीमेवरील परिस्थितीबाबत…

चीनने अरुणाचल प्रदेशमधील त्यांच्या सीमेनजिकच्या जवळपास ३० ठिकाणांची नावं बदलल्याचं वृत्त समोर आलं आहे.

अरुणाचल प्रदेशचं नाव बदलल्याने कोणताही परिणाम होणार नाही. तसंच, ईशान्य राज्य भारताचा भाग होता, आहे आणि कायमच राहील, असंही ते…

“मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या सर्व मच्छिमारांची आणि त्यांच्या नौकांची तात्काळ सुटका करा आणि श्रीलंकेने अटक केलेल्या मच्छिमारांना आवश्यक…

जर तुमच्याकडे माहिती नसेल तर उद्या तुम्ही म्हणाल की, भारताची फाळणी कधी झालीच नाही. फाळणीची समस्या सोडवण्यासाठी सीएए कायदा आणल्याचे…

एक्स्प्रेस अड्डावर एस. जयशंकर, खास मुलाखत पाहा

शाहरुख खान सध्या कतारमधील दोहा शहरांत आहे. दोहा येथे आयोजित एफएसी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून शाहरुखला आमंत्रित…

जयशंकर तेहरानमध्ये होते त्या काळातच इराणने सीरिया, इराक आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामध्ये थेट क्षेपणास्त्र हल्ले केले.

दोन्ही देश आपले पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवतील, असा विश्वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केला आहे.

रशिया आणि भारत यांच्यात आधुनिक शस्त्रास्त्रांच्या संयुक्त उत्पादनासह लष्करी-तांत्रिक सहकार्याहद्दल चर्चा करण्यात आली

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यापासून दहशतवादाशी लढतोय. बऱ्याचदा हे तथाकथित हल्लेखोर पाकिस्तानातून आले आहेत.

हरदीपसिंग निज्जर हत्याप्रकरण अद्याप थंड झालेलं नाही, तोच आता गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमेरिकेने भारताकडे बोट दाखवलं आहे.