Page 10 of सदाभाऊ खोत News

‘साखर कारखानदार-साठेबाजांच्या संगनमतामुळेच उसाला कमी भाव’

साखर कारखानदार व साठेबाज व्यापाऱ्यांमधील संगनमतामुळेच बाजारपेठेत साखरेचे भाव कमी होतात. परिणामी उसाला कमी दर मिळतो, असा आरोप सदाभाऊ खोत…

भ्रष्ट राष्ट्रवादीबरोबर पृथ्वीराज चव्हाण सत्तेवर का राहिले- सदाभाऊ खोत

स्वत:ला स्वच्छ चारित्र्याचे, पारदर्शक समजतात. मग सिंचन घोटाळय़ाचा पुरावा असूनही सत्तेवर का राहिलात? राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, मग त्यांच्याबरोबरच्या सत्तेला…

डाळिंब, कांदाप्रश्नी केंद्र सरकारवर टीकास्त्र

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप झाले नसताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाने कांदा आणि डाळिंब यांना मिळणाऱ्या कमी भावामुळे केंद्र सरकारची कोंडी…

महायुतीच्या जागावाटपावर सदाभाऊ खोत यांची नाराजी

गोपीनाथ मुंडे असते तर जागावाटपासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अशी कुत्तरओढ झाली नसती, असे म्हणण्याची वेळ आली आहे, या शब्दात सदाभाऊ…

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांस पतंगरावांच्या उपस्थितीत मारहाण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा पलूस पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा या कार्यकर्त्यांला शनिवारी झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत…

पश्चिम महाराष्ट्रातील वतनदारांना आता सेवेकरी म्हणून पंढरपूरला पाठवा

पश्चिम महाराष्ट्राला घराणेशाहीने ग्रासले असून, येथे वतनदारांचे राज्य आहे. तब्बल ५० वर्षे सत्ता झाली तरी यांना पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी…

माढय़ात विजयसिंह मोहिते-पाटील यांना अखेपर्यंत खोतांनी झुंजविले

देशभरात मोदी लाटेमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीसह मित्र पक्षांची दाणादाण उडाली असताना माढा लोकसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी…

मेधा पाटकर, राजू शेट्टी यांना अण्णा हजारेंचा पाठींबा

तृणमूल काँग्रेसवरील ममता कमी झाल्यावर आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम आदमी पक्षाच्या तिकीटावर उत्तर-पूर्व मुंबई मतदार संघातून निवडणुकीच्या…

घराणेशाही संपविण्यासाठी मतदारांनी भूमिका बजवावी

घराणेशाही मजबूत करण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल दिसतो. ही घराणेशाही संपविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भूमिका बजवावी, असे आवाहन माढा लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे…

शेतक-यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हाणून पाडा – शरद पवार

मुंबईत कामगारांच्या नेत्याने घडवून आणलेल्या संपामुळे कापड गिरण्या बंद पडल्या आणि दोन लाख कामगार देशोधडीला लागले. आता ज्यांचा गुंठाभर ऊस…