महाराष्ट्राची भाग्यरेषा तर सोडाच पण मृत्यूचा सापळा ठरलेल्या समृद्धी महामार्गावर वन्यप्राण्यांचा धोकादायक वावर आणि कागदोपत्री असलेली ‘हेल्पलाईन’ याचा विदारक अनुभव…
महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित महानगर (स्मार्ट सिटी) उभारली जाणार की नाही याबद्दल प्रशासन व जनतेमध्ये संभ्रम…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी दरम्यानच्या मार्गावर ‘एसटी’ची पहिली फेरी १५ डिसेंबर २०२२ पासून सुरू झाली…
मुंबईसह राज्यात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार आहे.