शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना यवतमाळचे पालकमंत्रिपद, तर भाजपचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांना चंद्रपूरसारख्या ‘हेवीवेट’ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले.
प्रसारमाध्यमांमध्ये आपल्या विरोधात ‘प्रगती पुस्तकात नापास’, ‘मंत्रिमंडळातून पत्ता कट’ आणि ‘संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून डच्चू’ अशा आशयाच्या बातम्या दाखवल्या जात…
Maharashtra Minister Controversy: मावळत्या मंत्रिमंडळातील संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर या चार मंत्र्यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश…